शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

५० हजार शेतकऱ्यांकडे ६०० कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कृषीपंपांच्या वीज बिलाचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे़ गेल्या १० वर्षात कंपनीचे ५४ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कृषीपंपांच्या वीज बिलाचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे़ गेल्या १० वर्षात कंपनीचे ५४ हजार शेतकऱ्यांकडे तब्बल ६०० कोटी थकले असून ही रक्कम वसूल होणे शक्य नसल्याने ती माफ करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे़आदिवासी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या जिल्ह्यात सुमारे पावणे तीन लाख हेक्टरवर रब्बी आणि खरीप पिकांचे आलटून पालटून उत्पादन घेतले जाते़ यात साधारण २५ हजार हेक्टरवर ऊस तर १५ हजार हेक्टरच्यापुढे क्षेत्रात बागायती फळ आणि इतर पिकांचा समावेश आहे़ या पिकांच्या संगोपनासाठी शेतकरी वेळोवेळी कृषीपंपांचा वापर करुन पिकांना पाणी देतात़ या शेतकºयांना कंपनीकडून यापूर्वी तीन महिन्यांनी वीज बिल देण्यात येत होते़ कालांतराने हे बिल एका महिन्यानंतर देण्यात येत होते़ गेल्या काही वर्षात ओला आणि सुका दुष्काळ, शेतमालाचा कमी झालेला उठाव, कापसाचे घसरलेले दर यासह इतर समस्यांमुळे शेतकºयांना तोटा आला होता़ यातून बºयाच शेतकºयांना वीज बिलाचा भरणा करण्यास अडचणी येत होत्या़ यामुळे २०१० पासून वीज बिलांची थकबाकीची रक्कम वाढण्यास सुरूवात झाली आहे़ परिणामी सर्व सहा तालुक्यात वीज बिलांची थकबाकी ही थेट ६०० कोटी रूपयांच्या घरात पोहोचली आहे़ ही थकीत रक्कम वसूल करणे जवळजवळ अशक्य आहे़ यातील बरेच कनेक्शन हे वीज वापरानंतर बंद आहेत़बºयाच शेतकºयांना देण्यात आलेली वीज ही वाढीव दराने देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे़ शेतकºयांच्या या दाव्यात बºयाच अंशी तथ्य असल्याचेही वेळावेळी दिसून आले होते़ कंपनीकडून सरसकट वीज बिले देण्यात आल्याने ही थकबाकी वाढल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे़शहादा विभागात २६ हजार ७७५ कृषीपंपधारकांकडे तब्बल ४१२ कोटी रुपयांचे वीजबील थकीत आहे़ तर नंदुरबार विभागातील २७ हजार २७० शेतकºयांकडे २१७ कोटी रूपयांचे वीज बिल थकीत असल्याची माहिती आहे़ शेतकºयांकडे वर्षानुवर्षे हे बिले थकले आहे़ कंपनीकडून काढलेल्या वसुली मोहिमेवेळी शेतकºयांनी सरसकट विज बिलांचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर बिलाची वसुली मात्र थांबवण्यात आली आहे़