शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात विमा योजनेंतर्गत 4 वर्षात 6 हजार लाभार्थीना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 12:58 IST

आम आदमी विमा योजना : मयतांच्या वारस विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 13 : 2014 पासून शासनाने सुरू केलेल्या आम आदमी विमा योजनेत नंदुरबार जिल्ह्यातील 6 हजार लाभार्थीना विम्याचा लाभ मिळाला आह़े यात नैसर्गिक व अपघाती मृत्यू झालेल्या मयताच्या प्रत्येकी 2 वारसांना शिष्यृत्तीही मिळाली असून अपघातात अपंगत्व आलेल्यांनाही विम्याची रक्कम देण्यात आली आह़े राज्यातील भूमिहीन कुटुंबातील शेतमजुरांसाठी ही विमा योजना शासनाने आणली होती़ याअंतर्गत 18 ते 59 वयोगटातील ग्रामीण भागातील भूमिहीन कुटूंबातील शेतमजूर व 5 एकरपेक्षा कमी कोरडवाहू व 2़5 एकरपेक्षा कमी बागायती शेतजमीन असलेल्या शेतक:यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 30 हजार, अपघाती मृत्यू झाल्यास 75 हजार किंवा अपघातात अपंगत्व आल्यास 37 हजार 500 रूपये देण्याचे ठरवण्यात आले होत़े गेल्या तीन वर्षात या योजनेत सर्व संवर्गातील लाभार्थीचा समावेश करून घेत त्यांना लाभ देण्यात आल्याने अनेकांच्या निराधार झालेल्या कुटुंबांना विम्याचा काहीअंशी आधार मिळाला आह़े योजनेत 2017-18 अखेर तब्बल 98 लाभार्थीना लाभ देण्यात आला आह़े गावागावातील तलाठी यांच्यामार्फत तहसीलदार व तहसील कार्यालयमार्फत संजय गांधी निराधार योजना समिती समोर दर तीन महिन्यांनी होणा:या सुनावणीत या प्रस्तावांवर कारवाई करण्यात आली होती़  योजनेंतर्गत फेब्रुवारी 2017 मध्ये योजना सुटसुटीतपणे चालवता यावी यासाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडे विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना वर्ग करण्यात आली आह़े यातून काहीअंशी कामकाजाचा ताळमेळ बसत नसल्याने यंदाच्या वर्षातील प्रस्तावांवर सुनावणी होऊन कार्यवाही होण्यास अडचणी येत असल्याचे लाभार्थीचे म्हणणे आह़े आजअखेरीस नंदुरबार 10 हजार 635, तळोदा 4 हजार, अक्कलकुवा, 17 हजार 650, धडगाव 5 हजार 702, नवापूर 8 हजार 546 तर शहादा तालुक्यातील 21 हजार 650 नागरिकांच्या नोंदण्या करण्यात आल्या आहेत़ एकूण 68 हजार 183 लाभार्थीच्या विम्यापोटी विमा कंपनीकडे तब्बल 33 लाख 45 हजार रुपयांचा भरणा शासनाकडून करण्यात आला असल्याची माहिती आह़े या लाभार्थीपैकी 98 लाभार्थीचे विविध दावे गेल्या वर्षात मंजूर करण्यात आले होत़े या लाभार्थीना त्या घटकांनुसार विम्याची रक्कम वितरित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े  एकीकडे विमा योजनेत लाभार्थीच्या नोंदण्या वाढत असताना दुसरीकडे विद्याथ्र्याच्या नोंदण्याबाबत नागरिकांमध्ये उदासिनता आह़े विमाधारक शेतमजूर आणि शेतक:यांच्या कुटुंबांतील केवळ 2 हजार 381 विद्याथ्र्याची नोंदणी झाली आह़े यात नंदुरबार 1 हजार 898, तळोदा 30, अक्कलकुवा 24, धडगाव 294, नवापूर 135 तर शहादा तालुक्यात शून्य विद्याथ्र्याच्या नोंदणी करण्यात आल्या होत्या़ यातील काहींनी शिष्यवृत्तीचे 16 हजार 500 रुपये गेल्यावर्षी वर्ग करण्यात आले होत़े