शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नंदुरबार जिल्ह्यातील 47 हजार शेतक:यांना ग्रीन लिस्टची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील पात्र शेतक:यांना अद्यापही कजर्मुक्तीच्या यादीची प्रतिक्षा लागून आहे. अद्याप शासनाकडून एकाही पात्र शेतक:याला या योजनेचा लाभ मिळालेला नसल्याची स्थिती आहे. राष्ट्रीयकृत बँकांना पहिली ग्रीन लिस्ट प्राप्त झाली असली तरी त्यातील नावांची व त्यांच्या कर्जाची शहनिशा करण्याचे काम सुरू आहे. राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील पात्र शेतक:यांना अद्यापही कजर्मुक्तीच्या यादीची प्रतिक्षा लागून आहे. अद्याप शासनाकडून एकाही पात्र शेतक:याला या योजनेचा लाभ मिळालेला नसल्याची स्थिती आहे. राष्ट्रीयकृत बँकांना पहिली ग्रीन लिस्ट प्राप्त झाली असली तरी त्यातील नावांची व त्यांच्या कर्जाची शहनिशा करण्याचे काम सुरू आहे. राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतक:यांना कजर्मुक्ती जाहीर केली आहे. त्यासाठी विविध स्तरावरून प्रक्रिया राबविण्यात आली. दिवाळीच्या दोन दिवस 17 शेतक:यांचा प्रातिनिधीक स्वरूपात कजर्मुक्तीचे प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला होता. त्यामुळे पात्र शेतक:याना आज ना उद्या कजर्मुक्ती होईल ही आस लागून आहे.गेल्या दोन महिन्यात राबविण्यात आलेल्या ऑनलाईन प्रक्रियेत एकुण जिल्ह्यातील 47 हजार 790 शेतक:यांनी मुदतीत कजर्माफीचे ऑनलाईन अर्ज भरले आहेत. त्यापैकी दिवाळीला 20 शेतक:यांना प्रत्यक्ष कजर्माफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यात 17 शेतक:यांना जिल्हास्तरावर तर तीन शेतक:यांना राज्यस्तरावर प्रमाणपत्र देण्यात आले होते. कजर्मुक्तीचे ऑनलाईन अर्ज भरतांना शेतक:यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्या दिव्यातून शेतकरी बाहेर पडल्यानंतर दिवाळीला तरी किमान कजर्माफीची गोड बातमी मिळेल अशी अपेक्षा असतांना ती देखील फोल ठरली आहे. आता केवळ प्रतिक्षा करण्यातच दिवस जात आहेत.जिल्हा बँकेअंतर्गत कजर्दार शेतक:यांची पहिली ग्रीन लिस्ट आधी जाहीर होणार अशी अपेक्षा असतांना अद्याप त्या जाहीर झालेल्या नाहीत. राष्ट्रीयकृत बँकांना काही शेतक:यांच्या नावांची यादी आलेली असली तरी आधी बँक स्तरावर शहनिशा करून त्यानंतरच प्रत्यक्ष लाभ देण्याबाबत निर्णय घेण्याच्या सुचना आधीच सहकार विभागाने दिलेल्या आहेत. त्यामुळे संबधित बँका व एकुण लिड बँक देखील सर्व प्रक्रिया काळजी पूर्वक हाताळत आहे. परिणामी  अद्याप एकाही शेतक:याला प्रत्यक्ष लाभ मिळालेला नसल्याचे दिसून   येते.20 हजार शेतक:यांची पहिली ग्रीन लिस्ट जिल्हा बँकेच्या माध्यमातून जाहीर होण्याची अपेक्षा होती. परंतु त्याबाबतही काही हालचाली नसल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीला पालकमंत्र्यांच्या हस्ते ज्या 17 शेतक:यांना प्रमाणपत्र देण्यात आले होते त्यापैकी अनेकांची नावे यादीत आलेली नाही. त्यामुळे त्या शेतक:यांमध्ये देखील चलबिचल निर्माण झाली आहे.उत्सूकता लोप पावलीकजर्मुक्तीची पूर्वी जी उत्सूकता होती ती आता राहिलेली नाही. शासनाने यासंदर्भातील प्रक्रिया राबवितांना शेतक:यांना एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर मेटाकुटीस आणले आहे की आता नको ती कजर्मुक्ती असे म्हणण्याची वेळ शेतक:यांवर आली आहे. त्यामुळे देणार असाल तर द्या अन्यथा राहू द्या.. या स्थितीत शेतकरी आलेले आहेत.नियमित कजर्फेड करणा:यांना देखील 25 हजारांर्पयत लाभ मिळणार आहे. त्यामुळे नियमित कजर्फेड करणा:यांना शेतक:यांनाही त्याची उत्सूकता असतांना त्यांच्या खात्यावरही रक्कमा जमा होतांना दिसून येत नसल्याची स्थिती आहे.एकुणच कजर्मुक्ती योजनेबाबत शेतक:यांमध्ये पूर्वी जी चढाओढ आणि उत्सूकता होती ती आता राहिलेली नाही.