शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

नंदुरबार जिल्ह्यातील 47 हजार शेतक:यांना ग्रीन लिस्टची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील पात्र शेतक:यांना अद्यापही कजर्मुक्तीच्या यादीची प्रतिक्षा लागून आहे. अद्याप शासनाकडून एकाही पात्र शेतक:याला या योजनेचा लाभ मिळालेला नसल्याची स्थिती आहे. राष्ट्रीयकृत बँकांना पहिली ग्रीन लिस्ट प्राप्त झाली असली तरी त्यातील नावांची व त्यांच्या कर्जाची शहनिशा करण्याचे काम सुरू आहे. राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील पात्र शेतक:यांना अद्यापही कजर्मुक्तीच्या यादीची प्रतिक्षा लागून आहे. अद्याप शासनाकडून एकाही पात्र शेतक:याला या योजनेचा लाभ मिळालेला नसल्याची स्थिती आहे. राष्ट्रीयकृत बँकांना पहिली ग्रीन लिस्ट प्राप्त झाली असली तरी त्यातील नावांची व त्यांच्या कर्जाची शहनिशा करण्याचे काम सुरू आहे. राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतक:यांना कजर्मुक्ती जाहीर केली आहे. त्यासाठी विविध स्तरावरून प्रक्रिया राबविण्यात आली. दिवाळीच्या दोन दिवस 17 शेतक:यांचा प्रातिनिधीक स्वरूपात कजर्मुक्तीचे प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला होता. त्यामुळे पात्र शेतक:याना आज ना उद्या कजर्मुक्ती होईल ही आस लागून आहे.गेल्या दोन महिन्यात राबविण्यात आलेल्या ऑनलाईन प्रक्रियेत एकुण जिल्ह्यातील 47 हजार 790 शेतक:यांनी मुदतीत कजर्माफीचे ऑनलाईन अर्ज भरले आहेत. त्यापैकी दिवाळीला 20 शेतक:यांना प्रत्यक्ष कजर्माफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यात 17 शेतक:यांना जिल्हास्तरावर तर तीन शेतक:यांना राज्यस्तरावर प्रमाणपत्र देण्यात आले होते. कजर्मुक्तीचे ऑनलाईन अर्ज भरतांना शेतक:यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्या दिव्यातून शेतकरी बाहेर पडल्यानंतर दिवाळीला तरी किमान कजर्माफीची गोड बातमी मिळेल अशी अपेक्षा असतांना ती देखील फोल ठरली आहे. आता केवळ प्रतिक्षा करण्यातच दिवस जात आहेत.जिल्हा बँकेअंतर्गत कजर्दार शेतक:यांची पहिली ग्रीन लिस्ट आधी जाहीर होणार अशी अपेक्षा असतांना अद्याप त्या जाहीर झालेल्या नाहीत. राष्ट्रीयकृत बँकांना काही शेतक:यांच्या नावांची यादी आलेली असली तरी आधी बँक स्तरावर शहनिशा करून त्यानंतरच प्रत्यक्ष लाभ देण्याबाबत निर्णय घेण्याच्या सुचना आधीच सहकार विभागाने दिलेल्या आहेत. त्यामुळे संबधित बँका व एकुण लिड बँक देखील सर्व प्रक्रिया काळजी पूर्वक हाताळत आहे. परिणामी  अद्याप एकाही शेतक:याला प्रत्यक्ष लाभ मिळालेला नसल्याचे दिसून   येते.20 हजार शेतक:यांची पहिली ग्रीन लिस्ट जिल्हा बँकेच्या माध्यमातून जाहीर होण्याची अपेक्षा होती. परंतु त्याबाबतही काही हालचाली नसल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीला पालकमंत्र्यांच्या हस्ते ज्या 17 शेतक:यांना प्रमाणपत्र देण्यात आले होते त्यापैकी अनेकांची नावे यादीत आलेली नाही. त्यामुळे त्या शेतक:यांमध्ये देखील चलबिचल निर्माण झाली आहे.उत्सूकता लोप पावलीकजर्मुक्तीची पूर्वी जी उत्सूकता होती ती आता राहिलेली नाही. शासनाने यासंदर्भातील प्रक्रिया राबवितांना शेतक:यांना एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर मेटाकुटीस आणले आहे की आता नको ती कजर्मुक्ती असे म्हणण्याची वेळ शेतक:यांवर आली आहे. त्यामुळे देणार असाल तर द्या अन्यथा राहू द्या.. या स्थितीत शेतकरी आलेले आहेत.नियमित कजर्फेड करणा:यांना देखील 25 हजारांर्पयत लाभ मिळणार आहे. त्यामुळे नियमित कजर्फेड करणा:यांना शेतक:यांनाही त्याची उत्सूकता असतांना त्यांच्या खात्यावरही रक्कमा जमा होतांना दिसून येत नसल्याची स्थिती आहे.एकुणच कजर्मुक्ती योजनेबाबत शेतक:यांमध्ये पूर्वी जी चढाओढ आणि उत्सूकता होती ती आता राहिलेली नाही.