शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आगीत होरपळून 35 जनावरांचा मृत्यू माळखुर्द येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गोठय़ात लावलेल्या चिमणीचा भडका उडून लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक           झाले. गोठय़ात बांधलेली 35 जनावरे या आगीत मृत्युमुखी पडले. याशिवाय 32 हजारांची रोकडसह 90 क्विंटल धान्य व संसारोपयोगी वस्तू जळाल्यात. साधारण पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने आगीत मानवहानी ...

ठळक मुद्देकर्मचा:यांनी पायपीट करीत केला पंचनामा घराला लागलेल्या आगीच्या घटनेची माहिती फुलसिंग वसावे यांनी तालुका प्रशासनास कळविल्यानंतर तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तातडीने तलाठी डी.बी. हाडे, पशुवैद्यकीय अधिकारी सुनील गोस्वामी व इतर कर्मचा:यांना पंचनाम्यासाठी पाठवि

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गोठय़ात लावलेल्या चिमणीचा भडका उडून लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक           झाले. गोठय़ात बांधलेली 35 जनावरे या आगीत मृत्युमुखी पडले. याशिवाय 32 हजारांची रोकडसह 90 क्विंटल धान्य व संसारोपयोगी वस्तू जळाल्यात. साधारण पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने आगीत मानवहानी झाली नाही. ही घटना तालुक्यातील अतिदुर्गम भागातील माळखुर्द या पाडय़ात घडली.मिळालेल्या माहितीनुसार तळोदा तालुक्यातील माळखुर्द या पाडय़ातील फुलसिंग रामा वसावे यांच्या घराजवळील गोठय़ात रात्री चिमणी लावली होती. या चिमणीचा             भडका रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास उडाला. त्यात आगीने पेट घेतल्याने गोठय़ा बरोबरच घराला आग लागली. या आगीत संपूर्ण गोठा व घरही जळून खाक झाले. या वेळी गोठय़ात बांधलेली चार बैले, एक दुधाळ गाय, एक गो:हा, 15 शेळ्या, 15 कोंबडय़ा अशी 35 पाळीव जनावरे त्याच बरोबर 90 क्विंटल धान्य. यात भगर, ज्वारी, भुईमूग, तुवर दाळीचा समावेश होता. याशिवाय कपाटात ठेवलेली 32 हजारांची रोकड व संसारोपयोगी वस्तूही जळून खाक झाल्या आहे. शेतात एकांतात घर असल्यामुळे आजू-बाजूचे रहिवाशी आग विझविण्यास येईपावेतो संपूर्ण    पाळीव प्राणी आगीच्या भस्मात मृत्यूमुखी पडले होते. सुदैवाने या दुर्घटनेत मुनष्यहाणी झाली नाही.  मात्र आपल्या डोळ्यादेखत मोठय़ा कष्टाने कमवलेली कमाई अन् पाळीव जनावरे आगीत भस्म झाल्याने फुलसिंग वसावे यांनी अक्षरश: हंबरडा फोडला होता. त्यांचा संसार उघडय़ावर आल्याने शासनाने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे.