शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण पाणीपुरवठय़ाला 33 कोटींचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 11:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ग्रामीण पाणीपुरवठा व अन्य  विकास कामांसाठी शासनाने जिल्ह्याला चौदाव्या वित्त आयोगांतर्गत 33 कोटी 54 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ग्रामीण पाणीपुरवठा व अन्य  विकास कामांसाठी शासनाने जिल्ह्याला चौदाव्या वित्त आयोगांतर्गत 33 कोटी 54 लाख 75 हजारांचा  निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठय़ाच्या प्रलंबित कामांना गती दिली         जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागाच्या विकासात पाणी पुरवठा हा महत्वाचा मुद्दा ठरतो, दुष्काळी परिस्थिती व पाणी पुरवठय़ाच्या अन्य समस्यांवर मात करण्यासाठी विविध उपाय योजना होणे अपेक्षित आहे. सुरळीत पाणी पुरवठा होऊन प्रत्येक नागरिकाला हक्काचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी चौदाव्या वित्त आयोगांतर्गत निधी उपलब्ध करुन देण्याची शिफारस केंद्र शासनाने राज्य शासनाकडे केली. त्यानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना 25 टक्के अनुदानाचा पहिला हप्ता उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील कामांना गती देण्यासाठी 33 कोटी 54 लाख 75 हजाराचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्याला प्राप्त झालेल्या निधीतून ग्रामीण भागातील पाणी पुरवठय़ाच्या कामांना गती देण्यात येणार आहे. श्विाय पाणी पुरवठा विभागामार्फत प्रलंबित राहिलेली वीजबिले अदा करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहे. यासह ग्रामीण भागातील थकित वीज बिले, पथदिव्यांची बिलांची प्रतीपूर्ती केली जाणार असल्याचे सागण्यात येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेंतर्गत प्रलंबित व नवीन कामेही हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रखडलेली व प्रलंबित राहिलेल्या कामांसह नवीन कामांना गती दिली जाईल अशी अपेक्षा ग्रामीण भागातून व्यक्त केली जात आहे.चौदावा वित्त आयोगांतर्गत प्राप् झालेला निधी खर्च करण्याचा संपूर्ण अधिकार ग्रामसभेला देण्यात आला असून या निधीची लवकरच तपासणी केली जाणार असल्याचे निर्देश राज्य शासनाने शासन निर्णयाद्वारे दिले आहेत.