शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

तापीचे 300 कि.मी.चे पात्र पाण्याने फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 12:03 IST

नरेंद्र गुरव ।  लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : हतनूर ते थेट उकई धरणार्पयत सुमारे 300 किलोमीटर्पयत तापी नदी सद्यस्थितीत ...

नरेंद्र गुरव । लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : हतनूर ते थेट उकई धरणार्पयत सुमारे 300 किलोमीटर्पयत तापी नदी सद्यस्थितीत दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे तापी नदीवरील सर्व धरणे व बॅरेजेस पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने गेल्या दोन महिन्यापासून तापी नदी दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे या नदीवर असलेल्या धरणे व बॅरेजेसमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला आहे. हतनूर धरण पूर्ण भरल्याने पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये किंवा गेटवरून पाणी जाऊ नये यासाठी दोन गेट उघडण्यात आले आहेत. हतनूरपासून 91 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुलवाडा बॅरेज पूर्ण भरल्याने तीन गेट उघडण्यात आले आहेत. पुढे सुलवाडापासून 44 किलोमीटरवर असलेल्या सारंगखेडा येथील बॅरेजचेही तीन तर तेथून 28 किलोमीटर अंतरावरील प्रकाशा बॅरेजचेही तीन गेट उघडण्यात आले आहेत. गुजरातमधील उकई धरणही यंदा पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणाचे गेट उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.यंदा समाधानकारक पावसामुळे हतनूर ते उकई धरण हे सुमारे 300 किलोमीटर तापी नदीचे पात्र पाण्याने काठोकाठ भरले आहे. प्रकाशा ते उकई धरण या 133 किलोमीटर तापी नदीच्या पात्रात उकई धरणातील फुगवटय़ाचे पाणी दोन्ही काठ साठले आहे. यंदा तापी नदीवरील सर्वच धरणे व बॅरेजेसमध्ये पूर्ण पाणीसाठा झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.दरम्यान, हतनूर धरणाने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवल्यामुळे  सुलवाडा, सारंखेडा व प्रकाशा बॅरेजचे गेट  उघडले आहेत. जोर्पयत वरिष्ठांकडून आदेश येत नाही तोर्पयत दोन गेट सुरू ठेवणार आहोत, असे सहायक अभियंता वरुण जाधव यांनी सांगितले.