शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

तापीचे 300 कि.मी.चे पात्र पाण्याने फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 12:03 IST

नरेंद्र गुरव ।  लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : हतनूर ते थेट उकई धरणार्पयत सुमारे 300 किलोमीटर्पयत तापी नदी सद्यस्थितीत ...

नरेंद्र गुरव । लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : हतनूर ते थेट उकई धरणार्पयत सुमारे 300 किलोमीटर्पयत तापी नदी सद्यस्थितीत दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे तापी नदीवरील सर्व धरणे व बॅरेजेस पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने गेल्या दोन महिन्यापासून तापी नदी दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे या नदीवर असलेल्या धरणे व बॅरेजेसमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला आहे. हतनूर धरण पूर्ण भरल्याने पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये किंवा गेटवरून पाणी जाऊ नये यासाठी दोन गेट उघडण्यात आले आहेत. हतनूरपासून 91 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुलवाडा बॅरेज पूर्ण भरल्याने तीन गेट उघडण्यात आले आहेत. पुढे सुलवाडापासून 44 किलोमीटरवर असलेल्या सारंगखेडा येथील बॅरेजचेही तीन तर तेथून 28 किलोमीटर अंतरावरील प्रकाशा बॅरेजचेही तीन गेट उघडण्यात आले आहेत. गुजरातमधील उकई धरणही यंदा पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणाचे गेट उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.यंदा समाधानकारक पावसामुळे हतनूर ते उकई धरण हे सुमारे 300 किलोमीटर तापी नदीचे पात्र पाण्याने काठोकाठ भरले आहे. प्रकाशा ते उकई धरण या 133 किलोमीटर तापी नदीच्या पात्रात उकई धरणातील फुगवटय़ाचे पाणी दोन्ही काठ साठले आहे. यंदा तापी नदीवरील सर्वच धरणे व बॅरेजेसमध्ये पूर्ण पाणीसाठा झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.दरम्यान, हतनूर धरणाने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवल्यामुळे  सुलवाडा, सारंखेडा व प्रकाशा बॅरेजचे गेट  उघडले आहेत. जोर्पयत वरिष्ठांकडून आदेश येत नाही तोर्पयत दोन गेट सुरू ठेवणार आहोत, असे सहायक अभियंता वरुण जाधव यांनी सांगितले.