शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
3
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
4
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
5
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
6
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
7
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
8
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
9
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
10
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
11
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
12
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
13
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
14
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
15
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
16
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
17
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
18
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
19
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
20
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम

नंदुरबारातील शेतक-यांना 26 कोटींचे पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 12:54 IST

47 टक्के कर्ज वाटप : साडेतीन हजार शेतक:यांना मिळाली रक्कम

नंदुरबार : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून यंदा दोन्ही जिल्ह्यातील 18 हजार शेतक:यांना पीक कर्ज वाटपाचे नियोजन होत़े यात  खरीप पेरण्यांना सुरुवात होऊनही सुधारण झाली नसून नंदुरबार जिल्ह्यात केवळ साडेतीन हजार शेतक:यांना कजर्पुरवठा होऊ शकला आह़े खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी यंदा जिल्हा बँकेकडून 1 एप्रिलपासून कर्ज वाटपाच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली होती़ नंदुरबार जिल्ह्यात बँकेच्या 28 शाखांसह 205 विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून हे कर्ज वाटप करण्यात येत आह़े जून महिना उजाडल्याने या वितरणाला वेग येण्याची चिन्हे असताना मात्र जिल्ह्यात कर्ज वाटप संथगतीने सुरू आह़े बँकेने तत्काळ कर्ज वाटपास मंजुरी दिली असली तरी शेतक:यांना ऑनलाइन सातबारा आणि इतर कागदपत्रे मिळत नसल्याने तलाठय़ांकडे त्यांच्या फे:या सातत्याने वाढत आहेत़ खरीप कर्ज वाटप सुलभ व्हावे यासाठी जिल्हा बँकेने विविध कार्यकारी संस्थांना यंदा एप्रिलपूर्वीच सूचना केला होत्या़ यात नंदुरबार 59, शहादा 60, तळोदा 14, अक्कलकुवा 3, तर नवापूर तालुक्यातील 25 संस्थांनी कर्ज वाटपाची तयारी दर्शवली होती़ यासोबत 28 शाखांमधून पीक कर्ज वाटप सुरू झाले होत़े यंदा जिल्ह्यातील 5 हजार 796 शेतक:यांना कर्ज वाटप करण्याचा लक्ष्यांक बँकेने नंदुरबार जिल्ह्यासाठी निर्धारित केला होता़ यानुसार 8 जूनर्पयत नंदुरबार 1 हजार 318, शहादा 1 हजार 581, तळोदा 198, अक्कलकुवा 23, तर नवापूर तालुक्यातील 578 अशा एकूण 3 हजार 598 शेतक:यांना 26 कोटी 65 लाख 46 हजार रुपयांच्या पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आह़े निर्धारित लक्ष्यांकाच्या केवळ 47 टक्के शेतक:यांना आतार्पयत पीक कर्ज वाटप झाले आह़े पीक कर्जासाठी सध्या शेतकरी सकाळपासून बँका आणि सोसायटीकडे संपर्क करत असले तरी या शेतक:यांना ऑनलाइन सातबारा मिळत नसल्याने त्यांच्या कर्ज प्रक्रियेत अडथळे येत आहेत़ यात सुधारणा झाल्यास शेतक:यांना कर्ज मिळणे सुलभ होणार आह़े जिल्ह्यात बँकेने 26 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असतानाच दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची स्थिती सुधारत असल्याचे चित्र आह़े जिल्ह्यात आजअखेरीस 10 हजार 370 शेतक:यांना शासनाकडून 32 कोटी 75 लाख 32 हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यात आल्याची माहिती आह़े यासाठी दीड लाख रुपयांच्यावर कर्ज असलेल्या शेतक:यांचे कर्ज माफ होऊन शेतक:यांकडून कजर्माफीतील काही रकमेचा भरणाही करण्यात आला आह़े योजनेसाठी जिल्हा बँकेच्या 26 शाखांसह 12 राष्ट्रीयकृत बँकांच्या विविध 63 शाखांमध्येही कजर्माफीच्या परताव्याची रक्कम शेतक:यांच्या खात्यांमध्ये वर्ग झाली आह़े जिल्हा बँकेच्या शाखांसह जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या विविध शाखांमधूनही अद्याप केवळ 4 हजार शेतक:यांना कर्ज वाटप झाल्याची माहिती आह़े या कर्ज वाटपासाठी शेतक:यांना बँकांकडून कळविण्यात आले होत़े शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कर्ज वाटपाला वेग आह़े राष्ट्रीयकृत बँकांनी तब्बल 37 कोटी रुपयांर्पयत कर्जाचे वाटप करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आह़े अद्याप अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध झाली नसली तरी बुधवारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत होणा:या आढावा बैठकीत याबाबत खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े अग्रणी बॅकेकडून आकडय़ांची जुळवाजुळव सुरू होती़