शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नंदुरबारात रोज 200 किलो प्लॅस्टीक कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 11:52 IST

आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस होतोय गंभीर : पर्यायी व्यवस्था असणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य शासनाकडून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टीक पिशव्या व निवासी हॉटेल्समध्ये विकल्या जाणा:या प्लॅस्टीकच्या पाण्याच्या बाटल्यावर बंदी आणण्याची कार्यवाही करण्यात येत आह़े परंतु नंदुरबार शहरात अद्यापही छोटय़ापासून ते बडे व्यापारी बिनधास्तपणे प्लॅस्टीकच्या पिशव्याचा वापर करीत असल्याची स्थिती आह़ेशासनाकडून घेण्यात येणा:या ‘प्लॅस्टीकमुक्त महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या पाश्र्वभूमिवर ‘लोकमत’तर्फे नंदुरबार शहरातील प्लॅस्टीकच्या वापराचे सव्रेक्षण करण्यात आल़े नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश गिरी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दर दिवसाला सुमारे 200 किलो प्लॅस्टीकच्या कच:याची उचल करण्यात येत असत़े कच:याचे संकलन करताना ओला व सुका कचरा असे विभाजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितल़े परंतु असे असूनही प्लॅस्टीक कचरा तयार होणे थांबायचे नाव घेत नाही़ त्यामुळे या परिस्थितीवर वचक बसणार कसा असा प्रश्न पर्यावरणप्रेमींना भेडसावत आह़े मुख्याधिकारी गणेश गिरी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार 50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर पूर्णपणे बंदी आणली जावी यासाठी वेळावेळी व्यापा:यांची बैठक घेण्यात आली आह़े वारंवार सुचना देऊनही ज्या व्यापा:यांकडून आदेशाचे पालन झाले नाही अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचीही माहिती त्यांनी दिली़ दंडात्मक कारवाई होऊनही जे व्यापारी यास जुमानत नसतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचीही प्रक्रीया करण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आल़े प्रशासनाकडून संबंधितांवर कारवाई करण्यात येत असली तरी, नागरिकांनीही याबाबत लक्ष देऊन प्लॅस्टीक पिशव्यांची मागणी न करता इको फ्रेंडली पध्दतीने कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आह़े