शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

20 हजार शेतकरी सन्मानाच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 12:25 IST

आयटी विभागाकडून याद्यांची प्रतिक्षा : रब्बीच्या कामांना लवकरच होणार सुरूवात

ठळक मुद्दे40 हजार शेतकरी पात्र ठरण्याची शक्यता नंदुरबार जिल्ह्यातील 47 हजार 790 शेतक:यांनी शासनाने वाढवून दिलेल्या मुदतीत कजर्माफीचे ऑनलाईन अर्ज भरले होत़े या शेतक:यांनी भरून दिलेल्या अर्जाची तपासणी राज्याच्या आयटी विभागाने करून इतर बँकांमधील तसेच जिल्हा बँकेकडून

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  गेल्या आठवडय़ात शेतक:यांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्यास सुरूवात करण्यात आली होती़ यानंतर शेतक:यांच्या समस्या मिटून कजर्मुक्ती होईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती़ मात्र माहिती तंत्रज्ञान विभागाने पात्र शेतक:यांच्या याद्याच जाहिर केलेल्या नसल्याने जिल्ह्यातील 20 हजार शेतकरी कजर्मुक्ती सन्मानाच्या प्रतिक्षेत आहेत़                                                                                                                                                                सन्मान योजनेंतर्गत गेल्या 18 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राथमिक स्वरूपात 20 शेतक:यांना कजर्मुक्त झाल्याचे प्रमाणपत्र वाटप केले गेले होत़े यानंतर कजर्माफीसाठी अर्ज दाखल केलेल्या 100 शेतक:यांची यादी जाहिर करून येत्या काळात पात्र ठरलेल्या  20 हजार 125 शेतक:यांची यादी राज्यस्तरावरून लवकरच जाहिर करून त्यांना कजर्मुक्त करण्याची घोषणा झाली होती़ यासाठी राज्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे एक पथक तयार करून जिल्हास्तरावरील याद्यांची तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती़ हे कार्य दिवाळीत पूर्ण होऊन दिवाळीनंतर शेतक:यांना लाभ देण्याचे नियोजन होत़े मात्र आठवडा पूर्ण झाल्यानंतरही कजर्मुक्तीसाठी पात्र शेतक:यांच्या याद्या पुर्नतपासणी करून तयार झालेल्या नसल्याने त्या जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आलेल्या नसल्याची माहिती आह़े  यामुळे चालू आठवडय़ात कजर्मुक्ती योजना रखडण्याची चिन्हे आहेत़ येत्या काही दिवसात रब्बीच्या कामांना सुरूवात होणार आह़े त्यात शेतक:यांना आर्थिक आधाराची गरज लागणार आह़े कजर्मुक्ती झाल्यास शेतक:यांना सहकारी संस्थांकडे उचल घेता येणे शक्य होणार आह़े