शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
4
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
5
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
6
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
7
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
8
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
9
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
10
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
11
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
12
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
13
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
14
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
15
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
16
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
17
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
18
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
19
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
20
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

168 हातपंप नादुरूस्त असल्याने टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील दुष्काळी दौ:यात विविध गावांमधील 168 हातपंप नादुरूस्त असून, त्यांची अद्यापर्पयत दुरूस्ती करण्यात आलेली ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील दुष्काळी दौ:यात विविध गावांमधील 168 हातपंप नादुरूस्त असून, त्यांची अद्यापर्पयत दुरूस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे तेथील गावक:यांना कृत्रीम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात पाणीटंचाईची भीषण परिस्थिती नसली तरी संबंधीत प्रशासनाच्या बेजबाबदारीमुळे नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप आमदार उदेसिंग पाडवी यांनी केला आहे.यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर आमदार उदेसिंग पाडवी यांनी 10 ते 12 दिवस आपल्या कार्यकत्र्यासमवेत तळोदा तालुक्यातील ग्रामीण खेडय़ांना भेटी दिल्यात. त्या वेळी त्यांनी गावातील पाणीटंचाई व शासनाच्या इतर योजनांबाबतीत गावक:यांकडून प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. तेव्हा त्यांना शासनाच्या योजना व पाणीटंचाईचे विदारक चित्र दिसून आले होते. अनेक गावामधील जवळपास 168 हातपंप नादुरूस्त झालेले आहेत. अद्यापर्पयत गावात संबंधीत यंत्रणेकडून दुरूस्तीच करण्यात आली नाही. याशिवाय काही ठिकाणी पाण्याची पातळी खालावल्यामुळे बंद पडली आहेत. केवळ यंत्रणांच्या अकार्यक्षम आणि बेजबाबदारीमुळे तेथील नागरिकांना नैसर्गिक पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गावक:यांनी दुरूस्तीबाबत संबंधीतांकडे मागणी करूनही त्यांना उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली आली आहे. वास्तविक दुष्काळाच्या पाश्र्वभूमिवर संभाव्य पाणी टंचाईबाबत उपाययोजनांसाठी सजग राहण्याच्या सूचना प्रशासनाच्या आढावा बैठकीत देण्यात आल्या होत्या. यावर कार्यवाही तर सोडा आपल्या संपूर्ण दौ:यात एकही तलाठी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी स्थानिक ठिकाणी  आढळून आले नाहीत. अनेक ग्रामसेवकांच्या बाबतीत नागरिकांनी मोठय़ा तक्रारी केल्या आहेत. प्रशासनाच्या प्रभावी अंमलबजावणीअभावी अनेक गावांमधील रहिवाशांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळालेला नसल्याची तक्रारदेखील नागरिकांनी केली आहे. त्यांच्या सोबत नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत, डॉ.रामराव आघाडे, नितीन पाडवी, नगरसेवक हेमलाल मगरे, भास्कर मराठे, पंचायत समिती            सदस्य यशवंत ठाकरे, कांतीलाल पाडवी, गोपी पावरा, शामसिंग  वळवी, अमरसिंग नाईक, कृष्णा वळवी, माधव पाडवी, भिमसिंग  ठाकरे, स्वरूपसिंग ठाकरे, जयवंत ठाकरे, प्रताप पाडवी, मानसिंग डुमकूळ, महेंद्र पवार, महेंद्र गाडे, सुरेंद्र पाडवी, रवींद्र ठाकरे आदी उपस्थित होते.