शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

चावडी वाचनात आल्या 143 हरकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 12:18 IST

शेतकरी कजर्माफी अर्ज : निवडणुकीमुळे 52 गावात वाचन रखडले

ठळक मुद्देअर्जाचे तीन याद्यांमध्ये वर्गीकरण.. कर्ज माफीचे अर्ज दाखल केलेल्या एकुण अर्जाचे तीन याद्यांमध्ये वर्गीकरण करण्यात येणार आहे. त्यात पहिली यादी ही ग्रीन यादी राहणार आहे. या यादीत सर्व कागदपत्र आणि माहिती परिपुर्ण असेल अशा अर्जाचा समावेश राहणार आहे. या यादीत

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ग्रामपंचायतीची आचारसंहिता असलेल्या 52 ग्रामपंचायती वगळता इतर सर्व ठिकाणी शेतकरी कर्ज माफीच्या अर्जाचे चावडी वाचन करण्यात आले आहे. त्यातून 143 हरकती आल्या असून 52 ग्रामपंचायतीत येत्या दोन दिवसात चावडी वाचन केले जाणार आहे. दरम्यान, यासंदर्भातील कामात जिल्हा राज्यात तिस:या क्रमांकावर असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.शेतकरी कर्ज माफीच्या ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 22 सप्टेंबर्पयत होती. त्या मुदतीत जिल्ह्यातील 47 हजार 590 शेतक:यांनी ऑनलाईन अर्ज भरले होते. त्या अर्जाच्या छाननी आणि पडताळणीचे काम सुरू आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे काही गावांमध्ये चावडी वाचन होऊ शकले नव्हते. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील अंतिम आकडेवारी अद्याप स्पष्ट झालेलीे नाही. परंतु ज्या ग्रामपंचायतींमध्ये चावडी वाचन  झाले तेथे काही हरकती घेण्यात आल्या.आचारसंहितेमुळे विलंबजिल्ह्यातील अर्जाची छाननी आणि पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. आतार्पयत ते काम देखील पुर्ण झाले असते, परंतु ग्रामपंचायत निवडणुका सुरू असल्यामुळे अशा ठिकाणी आचारसंहितेच्या कारणावरून शेतक:यांच्या अर्जाचे चावडी वाचन होऊ शकले नव्हते. अशा एकुण 52 ग्रामपंचायतींमध्ये आता मंगळवारपासून चावडी वाचनाला सुरुवात करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसात ते काम पुर्ण करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक एस.वाय.पुरी यांनी दिली.आणखी हरकती येणार..ज्या ठिकाणी चावडी वाचन झाले त्या ठिकाणाहून एकुण 143 हरकती घेण्यात आलेल्या आहेत. हरकतींमध्ये नाव नसणे, नाव बदल, कागदपत्रांची पुर्तता, कर्ज रक्कम यासह इतर बाबींवर हरकती घेण्यात आलेल्या आहेत. या हरकतींवर तालुकास्तरीय समिती निपटारा करणार आहे.याशिवाय राज्यस्तरावरून आणखी काही बाबींची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यात     सरकारी, निमसरकारी नोकरदार मंडळी, लोकप्रतिनिधी आणि   आयकर भरणा:या शेतक:यांचा समावेश राहणार आहे. असे शेतकरी या योजनेतून बाद केले जाणार  आहेत.कारवाईची शक्यताऑनलाईन अर्ज भरतांना विविध बँकाकडून घेतलेल्या कर्जाची    माहिती दिली नाही अशा   शेतक:यांवर नियमाप्रमाणे कारवाई होणार आहे. त्यामुळे ज्या शेतक:यांनी त्यांच्याकडे असलेल्या विविध बँकांच्या कर्जाची माहिती अपलोड करावी. अर्ज  भरतांना ज्यांनी आधारकार्ड जोडले नसेल त्यांनी आधार कार्डची ङोरॉक्स प्रत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत जमा करावी असे आवाहन करण्यात आले होते.शेतकरी कजर्मुक्ती योजनेत सर्वाधिक शहादा तालुक्यातील शेतक:यांनी अर्ज केले आहेत. या तालुक्यातील खातेदार शेतक:यांची संख्या जवळपास 25 हजारापेक्षा अधिक आहे. त्यातील 15 हजार    826 शेतक:यांनी कजर्मुक्तीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले. त्याखालोखाल नंदुरबार तालुक्यातील 13 हजार 947 शेतक:यांनी कजर्मुक्तीसाठी अर्ज भरले. सर्वात कमी अर्थात अक्कलकुवा तालुक्यातून केवळ तीन हजार 255 जणांन अर्ज भरले आहेत.