शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

125 जादा बसफे:यांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 11:15 IST

गौरी-गणपती उत्सव : टोलचा भरुदड मात्र सोसावा लागणार

ठळक मुद्दे थेट गावापासून बससेवा ठराविक प्रवासी संख्या असल्यास थेट गावापासून बससेवा पुरविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े बहुतेक वेळा गावातील ग्रामस्थ कोकणातील गणेशोत्सवाला एकजुटीने जात असतात़ अशा प्रवाशांना सोयीचे ठरावे यासाठी संबंधित आगाराकडून थेट गावकर्मचा:यांच्या ओव्हरटाईमवर कात्री गौरी-गणपतीसाठी जादा बसफे:यांचे नियोजन आह़े त्यामुळे साहजिकच यासाठी चालक-वाहकांवरही याचा अतिरिक्त कामाच्या तासांचा बोजा पडणार आह़े परंतु कर्मचा:यांच्या ऑव्हरटाईमवर विभागाकडून कात्री लागण्याची शक्यता आह़े मिळालेल्या माहिती

न्यूज नेटवर्कनंदुरबार : गौरी-गणपतींच्या काळादरम्यान एसटी महामंडळाकडून 125 जादा बसफे:यांचे नियोजन आह़े एसटी बसेसना टोलमाफी देण्यात यावी या धुळे विभागाच्या विनंतीला संबंधित विभागाकडून नकार देण्यात आला आह़ेयाबाबत धुळे विभागाकडून संबंधित प्रशासनाला पत्र देण्यात आले होत़े यात गौरी-गणपतींसाठी एसटी महामंडळाकडून नियोजन करण्यात आलेल्या जादा बसेसना टोलमाफी देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली होती़ परंतु याबाबत प्रतिसाद मिळाला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आह़े येत्या काळातील गौरी-गणपतीसाठी नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील विविध आगारांकडून जादा बसफे:यांचे नियोजन करण्यात आले आह़े याबाबत आगर व्यवस्थापकांना धुळे विभागाकडून पत्र प्राप्त झाले असून 22 ऑगस्टपासून या बसेस टप्प्या-टप्प्याने पाठविण्यात येणार आह़े 25 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आह़े यानिमित्त मोठय़ा संख्येने चाकरमानी मुंबई तसेच कोकणात जात असतात़ त्यानिमित्त जादा भारमानाची शक्यता लक्षात घेता एसटी महामंडळाकडून जादा बसेसची व्यवस्था करण्यात येत          आह़े 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत जादा बसफे:यांचे नियोजन करण्यात आले आह़े यानुसार, धुळे आगाराकडून 20 बसेस बोरीवली बसस्थानकार्पयत सोडण्यात येणार आह़े तसेच साक्री आगार 15 तर दोंडाईचा आगारातील 10 बसेस भाईंदर बसस्थानकापर्यत सोडण्यात येणार आह़े तसेच   नंदुरबार आगाराकडून 15, शहादा आगाराकडून 17 बसेस, शिरपूर आगाराकडून 17 बसेस , नवापूर आगाराकडून 11 बसेस ,शिंदखेडा आगाराकडून 10 बसेस, अक्कलकुवा आगाराकडून 10 बसेस भिवंडी बसस्थानकार्पयत सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली़ अशा प्रकारे एकूण 125 बसेसचे नियोजन करण्यात आले  आह़े बसेस रिकाम्या जाणार नाही याची दक्षता घ्यावीजादा वाहतुकीसाठी पाठविण्यात येणा:या बसेस कोणत्याही परिस्थितीत रिकाम्या जाणार नाही तसेच परतीच्या वेळीही रिकाम्या येणार नाहीत याची दक्षता संबंधित               आगार व्ययवस्थापकांनी घ्यायची असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आह़े  25 ऑगस्ट रोजी               गणेश चतुर्थी, 30 ऑगस्ट गौरी पुजन, 31 ऑगस्ट गौरी विसजर्न, पाच  सप्टेंबर अनंत चतुर्दशी आदी महत्वाच्या दिवसांसाठी विभागाकडून बसेसची विशेष तरतुद करण्यात आली़ एसटी महामंडळासमोर खाजगी वाहनाची समस्या कायमदरम्यान, धुळे विभागाकडून जादा बससेची व वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली असली तरीदेखील महामंडळासमोर खाजगी वाहतुकीची समस्या कायम आह़े प्रवाशांना जास्तीत जास्त आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न महामंडळाकडून करण्यात येत असतो़ महामंडळाकडून जादा बससेवा देण्यात येत असल्या तरीदेखील प्रवासी खाजगी वाहनांचाच वापर करीत  असल्याचे अनेक वेळा दिसून येत असत़े त्यामुळे कमी भारमानामुळे एसटी बसेसच्या फे:या तोटय़ात सापडत असतात़  त्यामुळे तोटय़ात असल्यावरही त्यांना बसफे:या कायम ठेवाव्या लागत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आह़े दरम्यान, जादा बसफे:यांसाठी सुमारे दीडशे चालक व वाहकांचे नियोजन आगाराकडून करण्यात आले आह़े बसेसची दुरुस्ती करुन चांगल्या अवस्थेत असलेल्या बसेसच वाहतुकीसाठी वापराव्यात, कंत्राटीपध्दतीने चालक किंवा वाहकांची व्यवस्था करु नये अशा सूचना धुळे विभागाकडून सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्या  आहेत़