शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

कोणीही असो, कायदेशीर कारवाई होणारच- नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:23 IST

केंद्र सरकारवर टीका करताना भाजप सरकारने ७ वर्षांत पूर्ण देश विकायला काढल्याची परिस्थिती असल्याचे सांगितले. देशाचा विकासदर रोज खाली ...

केंद्र सरकारवर टीका करताना भाजप सरकारने ७ वर्षांत पूर्ण देश विकायला काढल्याची परिस्थिती असल्याचे सांगितले. देशाचा विकासदर रोज खाली येत आहे. केंद्राच्या चुकीच्या आर्थिक धोरणांचा फटका सामान्यांना बसत आहे. त्याचवेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरही राजीनामा देऊन जात आहेत. कोरोनाचे संकट देशात असताना मोदी सरकारने डब्ल्यूएचओच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करीत पाच राज्यातील निवडणुका घेतल्या. त्याचवेळी अमेरिकेच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी फेब्रुवारी २०२० मध्ये गुजरातमध्ये नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम घेऊन देशात कोरोनाचा फैलाव केला, अशी टीकाही त्यांनी केली.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यातही केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. दिल्लीच्या सीमेवर १० महिन्यांपासून शेतकरी तळ ठोकून आहेत. त्यांच्या प्रश्नांवर बोलायला केंद्र सरकार तयार नसल्याचेही प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले. काँग्रेसने हाती घेतलेल्या व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाये संविधान या कार्यक्रमाबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली.

राज्यात दस्त नोंदणी होत नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र हा निर्णय न्यायालयाच्या आदेशानंतर अस्तित्वात असलेल्या कायद्याची अंमलबजावणी केली जात असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. या विषयावर तोडगा काढू असेही ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील, सहप्रभारी संपतकुमार आदींची यावेळी उपस्थिती होती.