शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

कोणीही असो, कायदेशीर कारवाई होणारच- नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:23 IST

केंद्र सरकारवर टीका करताना भाजप सरकारने ७ वर्षांत पूर्ण देश विकायला काढल्याची परिस्थिती असल्याचे सांगितले. देशाचा विकासदर रोज खाली ...

केंद्र सरकारवर टीका करताना भाजप सरकारने ७ वर्षांत पूर्ण देश विकायला काढल्याची परिस्थिती असल्याचे सांगितले. देशाचा विकासदर रोज खाली येत आहे. केंद्राच्या चुकीच्या आर्थिक धोरणांचा फटका सामान्यांना बसत आहे. त्याचवेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरही राजीनामा देऊन जात आहेत. कोरोनाचे संकट देशात असताना मोदी सरकारने डब्ल्यूएचओच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करीत पाच राज्यातील निवडणुका घेतल्या. त्याचवेळी अमेरिकेच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी फेब्रुवारी २०२० मध्ये गुजरातमध्ये नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम घेऊन देशात कोरोनाचा फैलाव केला, अशी टीकाही त्यांनी केली.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यातही केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. दिल्लीच्या सीमेवर १० महिन्यांपासून शेतकरी तळ ठोकून आहेत. त्यांच्या प्रश्नांवर बोलायला केंद्र सरकार तयार नसल्याचेही प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले. काँग्रेसने हाती घेतलेल्या व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाये संविधान या कार्यक्रमाबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली.

राज्यात दस्त नोंदणी होत नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र हा निर्णय न्यायालयाच्या आदेशानंतर अस्तित्वात असलेल्या कायद्याची अंमलबजावणी केली जात असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. या विषयावर तोडगा काढू असेही ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील, सहप्रभारी संपतकुमार आदींची यावेळी उपस्थिती होती.