शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्ह्यातील ५० टक्के अंगणवाड्यांमध्ये उन्हाळ्यापूर्वीच जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:24 IST

नांदेड जिल्ह्यातील एकूण ३ हजार १० अंगणवाड्यांपैकी दीड हजार अंगणवाडी केंद्रांना नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. मात्र, ...

नांदेड जिल्ह्यातील एकूण ३ हजार १० अंगणवाड्यांपैकी दीड हजार अंगणवाडी केंद्रांना नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. मात्र, निम्या अंगणवाड्यांत अद्यापही नळ जोडणी झाली नाही. काही ग्रामपंचायती नळजोडणी करण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान, अंगणवाडीला नळाद्वारे पाणी उपलब्ध करण्यासाठी उपअभियंत्यांनी ५ दिवसांत तांत्रिक मान्यता द्यावी, तसेच २० हजार रुपयांपर्यंतच्या कामांना संबंधित ग्रामपंचायतींनी प्रशासकीय मान्यता द्यावी, त्यापुढील कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेस्तव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्याकडे ३ दिवसांत पाठवावे, ग्रामपंचायतींनी यासाठी लागणार निधी १५ वित्त आयोग जलजीवन मिशनच्या निधीमधून वापरण्याबाबत ७ दिवसांत निर्णय घ्यावा, उपअभियंता, समग्र शिक्षा यांनी संपूर्ण योजनेची अंमलबजावणी करून योजना कार्यान्वित करण्यासाठी ४५ दिवसांचा अवधी दिला आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणा जलदगतीने काम करताना दिसत नाही. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वी ५० टक्के अंगणवाड्यांसमोर जलसंकट निर्माण झाले आहे.

चौकट-

अंगणवाडी केंद्रांना वैयक्तिक नळ जोडणीद्वारे शाश्वत शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. अंगणवाडी केंद्रांना वैयक्तिक नळजोडणीद्वारे शाश्वत शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. जिल्ह्यातील एकूण ३ हजार १० अंगणवाड्यांपैकी दीड हजार अंगणवाडी केंद्रांना नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. मात्र, निम्या अंगणवाड्यांत अद्यापही नळ जोडणी झाली नाही. जिल्ह्यातील एकूण ३ हजार १० अंगणवाड्यांपैकी दीड हजार अंगणवाडी केंद्रांना नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. मात्र, निम्या अंगणवाड्यांत अद्यापही नळ जोडणी झाली नाही.

- राजेंद्र शिंगणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड