शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५० टक्के अंगणवाड्यांमध्ये उन्हाळ्यापूर्वीच जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:24 IST

नांदेड जिल्ह्यातील एकूण ३ हजार १० अंगणवाड्यांपैकी दीड हजार अंगणवाडी केंद्रांना नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. मात्र, ...

नांदेड जिल्ह्यातील एकूण ३ हजार १० अंगणवाड्यांपैकी दीड हजार अंगणवाडी केंद्रांना नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. मात्र, निम्या अंगणवाड्यांत अद्यापही नळ जोडणी झाली नाही. काही ग्रामपंचायती नळजोडणी करण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान, अंगणवाडीला नळाद्वारे पाणी उपलब्ध करण्यासाठी उपअभियंत्यांनी ५ दिवसांत तांत्रिक मान्यता द्यावी, तसेच २० हजार रुपयांपर्यंतच्या कामांना संबंधित ग्रामपंचायतींनी प्रशासकीय मान्यता द्यावी, त्यापुढील कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेस्तव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्याकडे ३ दिवसांत पाठवावे, ग्रामपंचायतींनी यासाठी लागणार निधी १५ वित्त आयोग जलजीवन मिशनच्या निधीमधून वापरण्याबाबत ७ दिवसांत निर्णय घ्यावा, उपअभियंता, समग्र शिक्षा यांनी संपूर्ण योजनेची अंमलबजावणी करून योजना कार्यान्वित करण्यासाठी ४५ दिवसांचा अवधी दिला आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणा जलदगतीने काम करताना दिसत नाही. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वी ५० टक्के अंगणवाड्यांसमोर जलसंकट निर्माण झाले आहे.

चौकट-

अंगणवाडी केंद्रांना वैयक्तिक नळ जोडणीद्वारे शाश्वत शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. अंगणवाडी केंद्रांना वैयक्तिक नळजोडणीद्वारे शाश्वत शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. जिल्ह्यातील एकूण ३ हजार १० अंगणवाड्यांपैकी दीड हजार अंगणवाडी केंद्रांना नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. मात्र, निम्या अंगणवाड्यांत अद्यापही नळ जोडणी झाली नाही. जिल्ह्यातील एकूण ३ हजार १० अंगणवाड्यांपैकी दीड हजार अंगणवाडी केंद्रांना नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. मात्र, निम्या अंगणवाड्यांत अद्यापही नळ जोडणी झाली नाही.

- राजेंद्र शिंगणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड