शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीक विमा काढायचा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:19 IST

शेतपिकांच्या नुकसानभरपाईसाठी शासनाकडून पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येते. यंदा या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाच लाख हेक्टरला विमा ...

शेतपिकांच्या नुकसानभरपाईसाठी शासनाकडून पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येते. यंदा या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाच लाख हेक्टरला विमा संरक्षण देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ९० लाख १ हजार ४२० शेतकऱ्यांनी ४४ कोटी ३९ लाख ५३ हजार २६३ रुपयांचा प्रीमियम भरला आहे.

गतवर्षीचा अनुभव वाईट...

गतवर्षी बोगस बियाणांमुळे दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर पुन्हा पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे आणि नंतर काढणीच्या वेळी पावसाने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. ऑनलाईन तक्रारी करूनही पीकविमा भेटला नाही. त्यामुळे यंदा विमा भरला नाही. - गिरधारी पाटील, पिंपरी.

वारंवार तक्रारी करूनही विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना प्रतिसाद मिळत नाही. ज्या भागात नुकसान झाले नाही, अशा ठिकाणी विमा मिळाला आणि नदीकाठावरील हजारो हेक्टर खरडूनही नुकसानभरपाई मिळाली नाही. हा दुजाभाव होत असल्याने विमा भरणे नको वाटत आहे. - नंदू जोगदंड, निळा पीकविम्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना वेळोवेळी कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्यात येते. यंदादेखील ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. त्यांना ऑनलाईनसह ऑफलाईन तक्रारी करण्याच्या अनुषंगाने सहकार्य करण्यात आले. - आर. बी. चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.