शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीक विमा काढायचा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:19 IST

शेतपिकांच्या नुकसानभरपाईसाठी शासनाकडून पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येते. यंदा या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाच लाख हेक्टरला विमा ...

शेतपिकांच्या नुकसानभरपाईसाठी शासनाकडून पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येते. यंदा या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाच लाख हेक्टरला विमा संरक्षण देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ९० लाख १ हजार ४२० शेतकऱ्यांनी ४४ कोटी ३९ लाख ५३ हजार २६३ रुपयांचा प्रीमियम भरला आहे.

गतवर्षीचा अनुभव वाईट...

गतवर्षी बोगस बियाणांमुळे दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर पुन्हा पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे आणि नंतर काढणीच्या वेळी पावसाने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. ऑनलाईन तक्रारी करूनही पीकविमा भेटला नाही. त्यामुळे यंदा विमा भरला नाही. - गिरधारी पाटील, पिंपरी.

वारंवार तक्रारी करूनही विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना प्रतिसाद मिळत नाही. ज्या भागात नुकसान झाले नाही, अशा ठिकाणी विमा मिळाला आणि नदीकाठावरील हजारो हेक्टर खरडूनही नुकसानभरपाई मिळाली नाही. हा दुजाभाव होत असल्याने विमा भरणे नको वाटत आहे. - नंदू जोगदंड, निळा पीकविम्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना वेळोवेळी कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्यात येते. यंदादेखील ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. त्यांना ऑनलाईनसह ऑफलाईन तक्रारी करण्याच्या अनुषंगाने सहकार्य करण्यात आले. - आर. बी. चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.