शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
2
“ठाकरेंना सांगा की लगेच १ लाख पाठवा”; फडणवीसांचे उत्तर, या पैशांचे काय करणार? तेही सांगितले
3
इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; 43व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"एक मंत्री आहे, नेपाळ्यासारखा...", नितेश राणेंवर टीका करताना अबू आझमींची जीभ घसरली
5
महायुतीचा वचननामा: मुंबई लोकल अन् मेट्रोचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी जाहीरनाम्यात काय?
6
“काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवू शकत नाहीत”: CM फडणवीस
7
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
8
बनावट कोर्ट, खोटे न्यायाधीश आणि १५ कोटींचा गंडा; निवृत्त डॉक्टर दाम्पत्यासोबत मोठा फ्रॉड!
9
‘गझनीपासून औरंगजेबापर्यंत इतिहासात गडप झाले, पण सोमनाथ…’, मोदींचं मोठं विधान
10
BMC Election 2026: ...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
11
"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
12
११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, “हिंमत दाखवा अन्...”
13
Exclusive: महेश मांजरेकरांकडून अमित ठाकरेंना होती 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाची ऑफर, स्वत:च केला खुलासा
14
इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; आंदोलकांना थेट मृत्युदंडाचा इशारा
15
महिलांना आत्मनिर्भर करणारी योजना! ४,४५० रुपयांच्या योजनेवर मिळवा १६ लाखांचा निधी
16
IND vs NZ 1st ODI Live Streaming : रोहित-विराट पुन्हा मैदानात उतरणार; कोण ठरणार सगळ्यात भारी?
17
“काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत परिवर्तन घडवा”: एकनाथ शिंदे
18
चक्क साडी नेसून मैदानात उतरल्या महिला; फुटबॉल सामन्याचा व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ!
19
SBI एटीएम व्यवहारांच्या शुल्कात वाढ; सॅलरी अकाउंटसाठी 'अनलिमिटेड' फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा बंद
20
पूजा खेडेकरला बांधून ठेवलं, आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं, अन…, नोकरानेच केली घरात चोरी
Daily Top 2Weekly Top 5

निष्पापांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:14 IST

मंगळवारी श्री अंगददेवजी यात्री निवासच्या सभागृहात ते बोलत हाते. मनजिंदर सिंघ म्हणाले, होला महल्ला दरम्यान झालेली घटना ही दु:खद ...

मंगळवारी श्री अंगददेवजी यात्री निवासच्या सभागृहात ते बोलत हाते. मनजिंदर सिंघ म्हणाले, होला महल्ला दरम्यान झालेली घटना ही दु:खद होती. घटनेच्या १२० दिवसांनंतरही पोलिस आणि न्यायपालिका निष्पाप नागरिकांना न्याय देवू शकली नाही. त्यामुळे निष्पाप नागरिकांना घर सोडून पळावे लागत आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. पीडित परिवारांच्या महिलांशी संवाद साधून त्यांचे दु:ख जाणून घेतले आहे. त्यानंतर संत बाबा नरिंदरसिंघजी यांच्या नेतृत्वात विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी भेट घेऊन निष्पाप नागरिकांना सोडण्याची मागणी केली. तांबोळी यांच्यासोबतची भेट समाधानकारक राहिल्याचेही ते म्हणाले. घटनेनंतर अनेक निष्पाप नागरिकांना पोलिसांना पकडले आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. राज्याचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालक यांची भेट घेऊनही हा मुद्दा उपस्थित केला होता. आयजीच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळात सरबजीतसिंह विर्क, इंदरजितसिंह माटी, विक्रमजितसिंघ रॉनी, ॲड. सरबजितसिंघ शाहू, ॲड. अमनपालसिंघ कामठेकर यांची उपस्थिती होती.