शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

निष्पापांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:14 IST

मंगळवारी श्री अंगददेवजी यात्री निवासच्या सभागृहात ते बोलत हाते. मनजिंदर सिंघ म्हणाले, होला महल्ला दरम्यान झालेली घटना ही दु:खद ...

मंगळवारी श्री अंगददेवजी यात्री निवासच्या सभागृहात ते बोलत हाते. मनजिंदर सिंघ म्हणाले, होला महल्ला दरम्यान झालेली घटना ही दु:खद होती. घटनेच्या १२० दिवसांनंतरही पोलिस आणि न्यायपालिका निष्पाप नागरिकांना न्याय देवू शकली नाही. त्यामुळे निष्पाप नागरिकांना घर सोडून पळावे लागत आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. पीडित परिवारांच्या महिलांशी संवाद साधून त्यांचे दु:ख जाणून घेतले आहे. त्यानंतर संत बाबा नरिंदरसिंघजी यांच्या नेतृत्वात विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी भेट घेऊन निष्पाप नागरिकांना सोडण्याची मागणी केली. तांबोळी यांच्यासोबतची भेट समाधानकारक राहिल्याचेही ते म्हणाले. घटनेनंतर अनेक निष्पाप नागरिकांना पोलिसांना पकडले आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. राज्याचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालक यांची भेट घेऊनही हा मुद्दा उपस्थित केला होता. आयजीच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळात सरबजीतसिंह विर्क, इंदरजितसिंह माटी, विक्रमजितसिंघ रॉनी, ॲड. सरबजितसिंघ शाहू, ॲड. अमनपालसिंघ कामठेकर यांची उपस्थिती होती.