शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात वृक्षलागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST

कोरोना महामारीच्‍या काळात रुग्‍णांना कृत्रिम प्राणवायूची गरज मोठ्या प्रमाणात जाणवली. या आपत्तीमधून प्राणवायूची मानवाला असलेली गरज ही प्रकर्षाने अधोरेखित ...

कोरोना महामारीच्‍या काळात रुग्‍णांना कृत्रिम प्राणवायूची गरज मोठ्या प्रमाणात जाणवली. या आपत्तीमधून प्राणवायूची मानवाला असलेली गरज ही प्रकर्षाने अधोरेखित झाली. या बाबी विचारात घेता मोठ्या प्रमाणावर जिल्‍ह्यात वृक्षलागवडीची मोहीम पावसाळी हंगामात हाती घेण्‍यात येणार आहे.

या मोहिमेंतर्गत प्रत्‍येक व्‍यक्‍तीने किमान ३ झाडे याप्रमाणे जिल्‍हा परिषदेंतर्गत ग्रामीण भागात सुमारे ७२ लाख ६६ हजार १२६ वृक्षलागवडीचे उद्दिष्‍ट आहे. यासाठी तालुकास्‍तरावर गट विकास अधिकारी यांच्‍या स्‍तरावर नियोजन केले आहे. याशिवाय मियावाकी पद्धतीने गावातील मोकळ्या जागा, शासकीय कार्यालयांच्या परिसरात एक हजार प्‍लॉटमध्ये झाडे लावण्‍यात येणार आहेत. ५ जून रोजी वृक्षलागवडीचा प्रारंभ शासनाच्‍या कोविड-१९ सूचनांचे पालन करून करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वृक्षलागवड मोहिमेत लोकप्रतिनिधी, स्‍वयंसेवी संस्‍था, महिला बचत गट, युवक-युवती, अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेऊन वृक्षलागवडीची मोहीम यशस्‍वी करण्‍याचे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले आहे.