शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रोजगारासाठी शेतकरी, शेतमजुरांचा कल परराज्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:14 IST

कर्जबाजारी वाढत असल्याने हाताला काम मिळण्याच्या उद्देशाने राज्यात किंवा शहराकडे तरुणांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कर्जबाजारीपणात ...

कर्जबाजारी वाढत असल्याने हाताला काम मिळण्याच्या उद्देशाने राज्यात किंवा शहराकडे तरुणांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कर्जबाजारीपणात वाढ, कोरोनामुळे संसार कामधंदे सर्वांचीच घडी विस्कटली. कोरोना या संकटामुळे अनेकांना गावाकडे परत यावे लागले. यंदा शेतीने साथ दिली नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले पाहावयास मिळत आहे. शेतीवर भरमसाठ खर्च मात्र उत्पन्न अत्यल्प आले. निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांच्या हातालाही काम मिळत नाही. किनवट तालुक्यात मोठे उद्योगधंदे नसल्याने मजुरांच्या हाताला कामे नाहीत. घरी शेती आहे पण शेतीला पाणी नाही. सिंचनाचे कोणतेही साधन नसल्याने कोरोनाच्या काळात कामधंदा गेला. घरी बसण्याची वेळ आली. त्यामुळे कर्जबाजारी झाली. या वर्षी शेतीत पाहिजे असे काम नसल्याने कामे कमी खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्याने कोरोनाच्या भीतीमुळे अनेकजण गावाकडे परतले आहेत. पण आता काम मिळेल की नाही याची खात्री नसल्याने गावांमध्ये रोजगाराचे कुठलेही साधन नसल्याने शहराकडे किंवा तेलंगणात गेल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. यावर्षी शेतीचे उत्पन्न मिळाले नाही. इकडून तिकडून उसनवारी घेऊन शेतीत घातलेले जे खर्च झाले तेही मिळाले नाही. पोटापाण्यासाठी कामधंदा केल्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे बसस्टँडवर गर्दी पहावयास मिळत आहे.