शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

तलाठी गावात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:17 IST

बारुळ : कंधार तालुक्यातील बारूळ मंडळातील काटकळंबा व राऊत खेडा दोन सजाचा कारभार, सहा गावाचा ...

बारुळ : कंधार तालुक्यातील बारूळ मंडळातील काटकळंबा व राऊत खेडा दोन सजाचा कारभार, सहा गावाचा कारभार एक तलाठी सांभाळत असून त्यामुळे संबंधित तलाठी एवढी गावे दिल्यामुळे इतर गावातली शेतकऱ्याचे कामे होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे या मंडळातील कारभारावर वरिष्ठांचेही लक्ष नसल्यामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत.

बारूळ मंडळात सहा सज्जा असून यामध्ये बारूळ, काटकळंबा, राऊत खेडा, चिखली, कवठा, मंगल सांगवी. तलाठी मात्र पाचच आहेत तर गावे सतरा आहेत. यातील काटकळंबा व राऊत खेडा या तलाठ्याकडे सहा गावे तर काही तलाठ्यांना तीन व दोन गावे आहेत. यातील काही तलाठ्यांच्या शेतकऱ्यांची कामे होत नसल्यामुळे गावातील नागरिकांनी बदलीसाठी ग्रामसभेतून तक्रारी करूनही बदल्या झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना अभय कुणाचे आहे हा प्रश्नही शेतकरी वर्गात पडला आहे. येथील संबंधित मंडळ अधिकारीही मंडळाकडे फिरकत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनाही संबंधित अधिकाऱ्यांना अडचणी सांगाव्यात कशा हा प्रश्न पडत आहे.

बारूळ मंडळातील तलाठ्याच्या अतिरिक्त गावामुळे तर काही तलाठी शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नसल्यामुळे शेतीची व विविध प्रमाणपत्राची कामे खोळंबली आहेत. तसेच अवैध खोदकाम हे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच्यावर नियंत्रणही नाही. या उस्माननगर परिसरातून वाळू घाटकडून दररोज वाळू चोरी वाहने येत आहेत. वाळू माफिया व फलाटाच्या सहकार्यामुळे शासनाचे लाखो रुपये वाळू चोरी जात असल्याचे बिनधास्तपणे दिसत आहेत. तसेच महसूल वसुलीचे प्रमाणही कमी आहे. निवडणुकीच्या काळातील तलाठ्यांनी संबंधित राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून साटेलोटे करून सोईस्कर वार्ड व मतदार याद्या तयार केल्या. मतदारांत व नागरिकांतही प्रचंड नाराजी याबाबत असूनही याकडे मात्र अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी यावर नियंत्रण करावे अशी मागणी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मनोहर पाटील चिखलीकर यांनी केली आहे.