शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अप्राप्त शेतकऱ्यांना आलेली रक्कम परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:12 IST

चूक कोणाची :- प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ आपणासही मिळावा म्हणून सर्वच शेतकऱ्यांनी कागदपत्रे तलाठी यांच्याकडे जमा केली. सर्व ...

चूक कोणाची :- प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ आपणासही मिळावा म्हणून सर्वच शेतकऱ्यांनी कागदपत्रे तलाठी यांच्याकडे जमा केली. सर्व प्रक्रिया होऊन पात्र व अपात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली आणि ती रक्कम उचल करून शेतकऱ्यांनी खर्चही केली. आता दुसरा हप्ता कधी मिळणार म्हणून शेतकरी प्रतीक्षेत आहेत. तेव्हाच जर तलाठी आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली असती तरी हा प्रश्न निर्माण होत नव्हता. मग चूक कोणाची अन् शिक्षा कोणाला? असा प्रश्न पडत आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामाने धोका दिला, यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. मग रक्कम कशी परत करणार, हाही प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा आतापर्यंत लाभ घेतला तो घेऊ द्या; परंतु यानंतर लाभ देऊ नका, असे काही शेतकरी मत व्यक्त करीत आहेत. शिरड, ता. हदगाव येथे 44 शेतकरी अपात्र आहेत.