शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

नुकसानीची माहिती ७२ तासात कळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:23 IST

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे जिल्ह्यात तीन दिवसात मुसळधार पाऊस झाला. अनेक मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तर काही ठिकाणी नदी-नाल्यांना ...

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे जिल्ह्यात तीन दिवसात मुसळधार पाऊस झाला. अनेक मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तर काही ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला. त्यामुळे पिके वाहून गेली, जमिनी खरवडल्या. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी कंपनीला त्याची माहिती तातडीने देणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्सखलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग यामुळे नुकसान झाल्यास त्यांचे पंचनामे करण्यात येतात. तसेच विमा कंपनीकडे दावा करता येतो. त्यासाठी पीक नुकसानीची माहिती, पूर्वसूचना कंपनीस देणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरुन क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाऊनलोड करुन त्यात नुकसानीची माहिती भरावी किंवा १८००१०३५४९० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

चौकट- ऑफलाईनही अर्ज करता येणार

काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी मोबाईल ॲप किंवा टोल फ्री क्रमांकाद्वारे नुकसानीची माहिती न देऊ शकल्यास तालुका प्रतिनिधी, इफ्को टोकियो विमा कंपनी किंवा संबधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयास किंवा आपल्या गावातील संबधित कृषी सहायक यांचेकडे ऑफलाईन अर्ज करू शकतात.