शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

अधिसूचना काढून पीकविम्याची २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा; मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:19 IST

प्रधानमंत्री पीकविमा योजना व फळ पीकविमा योजना या दोन्ही योजनांतील लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये शासन निर्णयानुसार आठ दिवसांमध्ये २५ टक्के ...

प्रधानमंत्री पीकविमा योजना व फळ पीकविमा योजना या दोन्ही योजनांतील लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये शासन निर्णयानुसार आठ दिवसांमध्ये २५ टक्के नुकसानीची भरपाई देणारी अधिसूचना काढून उर्वरित नुकसानभरपाई पीक कापणी प्रयोगानंतर द्यावी, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये मागील पंधरा दिवसांपासून सतत अतिवृष्टी होत असल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

चौकट.....

शेतातील माती वाहून जाणे, पीक वाहून जाणे, पीक अतिपाण्यामुळे करपणे असे नुकसान सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग या पिकांचे झालेले आहे. तसेच फळपीक योजनेंतर्गत अनेक फळपिकांच्या झाडांचेसुद्धा नुकसान झाले आहे. विशेषतः केळी, आंबा, मोसंबी, संत्री या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तत्काळ प्रधानमंत्री पीकविमा योजनेतून मदत देऊन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी प्रा. शिवाजी मोरे सोनखेडकर यांनी केली आहे.