शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रिफाइंडमुळे वाढते चरबी; घाणा तेलाची मागणी वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:24 IST

धावपळीच्या जगात प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. त्यात आहार, विहार बदलत असल्याने त्याचे आरोग्यावरही परिणाम होत आहेत. परंतु, शरीराच्या ...

धावपळीच्या जगात प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. त्यात आहार, विहार बदलत असल्याने त्याचे आरोग्यावरही परिणाम होत आहेत. परंतु, शरीराच्या संरक्षणसाठी शेंद्रीय पालेभाज्या, फळांचा जशी मागणी वाढली आहे, तशीच लाकडी घाणा वापरून तयार केलेल्या तेलाची मागणी वाढल्याचे पहायला मिळत आहे.

म्हणून वाढत आहेत हृदयरोगी

तेल शरीरातील लवचिकता टिकवून ठेवण्याचे काम करते. एकप्रकारे वाहनातील ऑइलचे जसे वंगण म्हणून कार्य असते. त्याचप्रमाणे शरीराची यंत्रणा चालविण्यासाठी तेल महत्त्वपूर्ण ठरते. परंतु, त्यातील भेसळीमुळे हृदयरोग वाढत आहेत.

लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय

लाकडी घाण्यातून काढलेले तेल चिकट आणि कोणतेही केमिकल न वापरता काढलेले असते. त्यामुळे ते सर्वाधिक पोषक आणि शरीराची लवचिकता टिकवून ठेवणारे असते. या तेलामध्ये एचडीएल नावाची उपयुक्त चरबी अधिक प्रमाणात असते.

रिफाइंड तेल घातक का?

रिफाइंड तेलामध्ये हॉट प्रोसिंगचा वापर केला जातो. या तेलात चरबी (चिकटपणा) आणि इतर घटक कमी जातात. परंतु, याच प्रक्रियेदरम्यान उपयुक्त चरबीही बऱ्याच अंशी कमी होते. त्यामुळे रिफाइंड तेल हे एक हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. तेलात चिकटपणा नसेल तर त्याचा वापर करूनही शरीरास आवश्यक ते घटक मिळत नाहीत. त्यातून गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी असे आजारांना तोंड फुटते.

आहारतज्ज्ञ काय म्हणतात?

निरोगी स्वास्थ, आरोग्य हवे असेल तर शरीरातील महत्त्वाचे अवयव निरोगी राहिले पाहिजे. जसे की किडणी, हृदय, मेंदू, फुप्फुसे आदी या अवयवासाठी तेल हा एक महत्त्वाचा घटक आहे. सदर तेल घाण्याच्या माध्यमातून काढलेले असेल तर या अवयवयचे आयुष्य आणखी वाढते. घाण्याच्या तेलामध्ये एचडीएल नावाच्या उपयुक्त चरबी (गुड कोलेस्टेरॉल)चे प्रमाण अधिक असते.

- डॉ. शिवानंद बासरे, आहारतज्ज्ञ, नांदेड