शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

थकीत देयकाची वीज वितरण कंपनीकडून वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:12 IST

किनवट तालुक्यात १३४ ग्रामपंचायती असून, पाणीपुरवठा नळ योजनेचे १७५ कनेक्शन आहेत. यापोटी पाच कोटी ८९ लाख ६१ हजार रुपयांची ...

किनवट तालुक्यात १३४ ग्रामपंचायती असून, पाणीपुरवठा नळ योजनेचे १७५ कनेक्शन आहेत. यापोटी पाच कोटी ८९ लाख ६१ हजार रुपयांची थकबाकी, तर पथदिव्यांचे १६८ कनेक्शन आहेत. यापोटी १४ कोटी आठ लाख ५१ हजार रुपयांची थकबाकी अशी एकूण १९ कोटी ९८ लाख १२ हजार रुपयांची देयके येणे बाकी होते. खरे तर घरपट्टी, पाणीपट्टीतून ही देयके ग्रामपंचायतीने अदा करायला पाहिजे होती. मात्र, वर्षे नऊ वर्षे केवळ दहा हजार रुपये भरून मोकळे होणाऱ्या ग्रामपंचायतीची थकबाकी वाढतच गेली. देयके थकल्याने वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रात्रीला पथदिवे बंद राहून गावकऱ्यांना अंधारात राहण्याची तर पाणीपुरवठा योजनेचे कनेक्शन तोडल्याने नळांना पाणी येणार नसल्याने मोठी समस्या निर्माण होणार होती.

अशातच दि.२३ जून रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने पंधराव्या वित्त अयोगाच्या अनुदानातून पथदिव्यांची व पाणीपुरवठा योजनेची वीजदेयके अदा करण्याचा निर्णय घेतला आहे.