शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

थकीत देयकाची वीज वितरण कंपनीकडून वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:12 IST

किनवट तालुक्यात १३४ ग्रामपंचायती असून, पाणीपुरवठा नळ योजनेचे १७५ कनेक्शन आहेत. यापोटी पाच कोटी ८९ लाख ६१ हजार रुपयांची ...

किनवट तालुक्यात १३४ ग्रामपंचायती असून, पाणीपुरवठा नळ योजनेचे १७५ कनेक्शन आहेत. यापोटी पाच कोटी ८९ लाख ६१ हजार रुपयांची थकबाकी, तर पथदिव्यांचे १६८ कनेक्शन आहेत. यापोटी १४ कोटी आठ लाख ५१ हजार रुपयांची थकबाकी अशी एकूण १९ कोटी ९८ लाख १२ हजार रुपयांची देयके येणे बाकी होते. खरे तर घरपट्टी, पाणीपट्टीतून ही देयके ग्रामपंचायतीने अदा करायला पाहिजे होती. मात्र, वर्षे नऊ वर्षे केवळ दहा हजार रुपये भरून मोकळे होणाऱ्या ग्रामपंचायतीची थकबाकी वाढतच गेली. देयके थकल्याने वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रात्रीला पथदिवे बंद राहून गावकऱ्यांना अंधारात राहण्याची तर पाणीपुरवठा योजनेचे कनेक्शन तोडल्याने नळांना पाणी येणार नसल्याने मोठी समस्या निर्माण होणार होती.

अशातच दि.२३ जून रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने पंधराव्या वित्त अयोगाच्या अनुदानातून पथदिव्यांची व पाणीपुरवठा योजनेची वीजदेयके अदा करण्याचा निर्णय घेतला आहे.