शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

धर्माबाद येथील शासकीय वसतिगृहातील १४ विद्यार्थ्यांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 19:29 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील १४ विद्यार्थ्यांना दूषित अन्न व पाण्यामुळे विषबाधा झाल्याचे आज समोर आले.

धमार्बाद (जि. नांदेड) :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील १४ विद्यार्थ्यांना दूषित अन्न व पाण्यामुळे विषबाधा झाल्याचे आज समोर आले. वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांना अचानक जुलाब, उलट्या, पोट दुखणे, मळमळ सुरु झाल्याने ग्रामीण रूग्णालयात दुपारी उपचारासाठी दाखल केले. त्यातील एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे.

येथील शासकीय वसतिगृह भाड्याच्या इमारतीत असून ७० ते ९० विद्यार्थी येथे राहतात. त्यांना महिना भरापासून  पिण्याचे दूषित पाणी व अन्न मिळत आहे. त्यामुळे आज  वसतिगृहातील १४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. यामध्ये गौरव येवतीवाड, मन्मथ शिवशेट्टे, गौरव वाघमारे, साईनाथ गिरी, सारीपुत्र, सोनटक्के, सुमित अबुलकोड, मारोती डब्बेवाड, विलास चरके, अविनाश तुंटे, अविनाश काबंळे, शिवाजी कारले, ज्ञानेश्वर नरडेवाड, सज्जन सोनकांबळे, ज्ञानेश्वर कानगुले यांचा समावेश आहे.यातील ज्ञानेश्वर कानगुले या विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर आहे. 

प्रशासनाचे  दुर्लक्ष विद्यार्थ्यांनी प्रकृती बिघडल्याचे संबंधित विभागाला सांगूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच त्यांच्यासोबत उपचारासाठी रूग्णालयापर्यंत वसतिगृहाचा सेवकसुद्धा आला नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

टॅग्स :Nandedनांदेड