शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

नांदेडात शेतकरी संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:13 IST

शेतकºयांना खºया अर्थाने कर्जमुक्त करावे यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शेतकºयांना खºया अर्थाने कर्जमुक्त करावे यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते़सरकारने शेतमालावरील सर्व बंधने हटवून सरकारी हस्तक्षेप थांबवावा़ शेतीमालाचे भाव नियंत्रित करण्यासाठी निर्यात शुल्क वाढविणे, निर्यातीवर बंदी, चढ्या दराने परदेशातून आयात करणे, साठ्यांवर मर्यादा आदी उपाय बंद करावेत़ शेतकºयांना खुल्या अर्थव्यवस्थेचा लाभ घेऊ द्यावा़ आधारभूत किंमत ठरविणे आणि त्या किमतीमध्ये सर्व शेतीमाल खरेदीसाठी आवश्यक यंत्रणा उभी करणे हे अव्यवहार्य आहे़ वायदे बाजार हे बाजार किमतीच्या संशोधनाचे उत्तम साधन आहे़ जमीन धारण करणे, हस्तांतर करणे, कसावयास देणे, जमिनीचा उपयोग, सक्तीचे अधिग्रहण आदींच्या संदर्भाने अनेक अडचणींचे कायदे आहेत़ भूमिहीन होण्यास मज्जाव करणारे कायदे रद्द होण्याची गरज आहे़ संशोधन व गुंतवणूक यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मार्ग पूर्णपणे खुले व्हावेत, ग्रामीणसाठी रस्ते, शेतरस्ते, वीज, पाणी, साठवणूक व प्रक्रिया वाहतूक विपणन माहिती तंत्रज्ञान व प्रयोगशाळा आदी संरचनासाठी गुंतवणूकीची गरज आहे़ शेतीची साधने करमुक्त करावी आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा काढला़माजी प्रदेश अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, शिवाजीराव शिंदे उंचेगांवकर, अ‍ॅड़ धोंडिबा पवार, जमनाबाई ढगे, विठ्ठल जाधव, रामराव कोंडेकर, व्यंकटराव वडजे, शिवराज थडीसावळीकर, भीमराव शिंदे, किशनराव इळेगावकर, गणेश कदम, विठ्ठल रेड्डी, गोविंदराव लोंढे, शिवाजी जाधव आदींची उपस्थिती होती़