शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

नांदेडात शेतकरी संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:13 IST

शेतकºयांना खºया अर्थाने कर्जमुक्त करावे यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शेतकºयांना खºया अर्थाने कर्जमुक्त करावे यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते़सरकारने शेतमालावरील सर्व बंधने हटवून सरकारी हस्तक्षेप थांबवावा़ शेतीमालाचे भाव नियंत्रित करण्यासाठी निर्यात शुल्क वाढविणे, निर्यातीवर बंदी, चढ्या दराने परदेशातून आयात करणे, साठ्यांवर मर्यादा आदी उपाय बंद करावेत़ शेतकºयांना खुल्या अर्थव्यवस्थेचा लाभ घेऊ द्यावा़ आधारभूत किंमत ठरविणे आणि त्या किमतीमध्ये सर्व शेतीमाल खरेदीसाठी आवश्यक यंत्रणा उभी करणे हे अव्यवहार्य आहे़ वायदे बाजार हे बाजार किमतीच्या संशोधनाचे उत्तम साधन आहे़ जमीन धारण करणे, हस्तांतर करणे, कसावयास देणे, जमिनीचा उपयोग, सक्तीचे अधिग्रहण आदींच्या संदर्भाने अनेक अडचणींचे कायदे आहेत़ भूमिहीन होण्यास मज्जाव करणारे कायदे रद्द होण्याची गरज आहे़ संशोधन व गुंतवणूक यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मार्ग पूर्णपणे खुले व्हावेत, ग्रामीणसाठी रस्ते, शेतरस्ते, वीज, पाणी, साठवणूक व प्रक्रिया वाहतूक विपणन माहिती तंत्रज्ञान व प्रयोगशाळा आदी संरचनासाठी गुंतवणूकीची गरज आहे़ शेतीची साधने करमुक्त करावी आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा काढला़माजी प्रदेश अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, शिवाजीराव शिंदे उंचेगांवकर, अ‍ॅड़ धोंडिबा पवार, जमनाबाई ढगे, विठ्ठल जाधव, रामराव कोंडेकर, व्यंकटराव वडजे, शिवराज थडीसावळीकर, भीमराव शिंदे, किशनराव इळेगावकर, गणेश कदम, विठ्ठल रेड्डी, गोविंदराव लोंढे, शिवाजी जाधव आदींची उपस्थिती होती़