शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
3
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
4
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
5
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
6
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
7
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
8
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
9
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
10
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
11
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
12
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
13
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
14
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
15
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
16
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
17
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
18
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
19
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
20
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?

काेराेनातील फायलींचा मुंबई-दिल्ली-पुणे प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:22 IST

मुंबई, नांदेड, औरंगाबाद, अंबाजाेगाई येथील शासकीय रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या व काेराेनात सेवा बजावताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तर अक्षरश: ...

मुंबई, नांदेड, औरंगाबाद, अंबाजाेगाई येथील शासकीय रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या व काेराेनात सेवा बजावताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तर अक्षरश: वैताग आला आहे. आधीच कुटुंबातील सदस्य गमावला त्याचे दु:ख, वरून दाव्यांसाठी मंजुरी मिळविताना त्यांच्या नाकीनऊ आले आहेत.

चाैकट....

शासकीय यंत्रणेच्या चुकीचा फटका

एवढेच नव्हे, तर शासकीय यंत्रणेच्या चुकीमुळे या वारसदारांना वर्षभरापासून विमा दाव्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. मृताच्या वारसांना ५० लाखांचा विमा दावा मिळविण्याची ही फाइल पुण्याला प्रधानमंत्री गरीब कल्याण याेजनेच्या कार्यालयात पाठविणे गरजेचे असताना यंत्रणेने प्रत्यक्षात ती मुंबईला पाठविली. तेथून ती थेट दिल्लीला पाठविली गेली. काेणतीही खातरजमा न करता ही फाइल थेट दिल्लीत आल्याची चूक लक्षात आल्यानंतर ती फाइल पुण्याला पाठविली गेली.

चाैकट...

आता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत फाइल मागितली

फायलीच्या या मुंबई-दिल्ली-पुणे प्रवासातच जणू वर्ष निघून गेले. आता या फायली परत पाठविण्यात आल्या आहेत. तुमच्याकडे काेराेनाकाळात सेवा बजावण्याबाबत आदेश आहेत का, अशी विचारणा करण्यात आली आहे. ताे आदेश असेल तर संपर्कात आलेल्या रुग्णांच्या यादीसह आता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पुन्हा फाइल पाठविण्याचे सुचविण्यात आले आहे.

शासकीय यंत्रणेच्या चुका व जाचक अटी यामुळे काेराेना बळी ठरलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे वारसदार त्रस्त झाले आहेत. सरकारने जाचक अटी दूर करून तातडीने मृतांच्या वारसांना न्याय द्यावा, अशी मागणी हाेत आहे.