शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

काेराेनातील फायलींचा मुंबई-दिल्ली-पुणे प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:22 IST

मुंबई, नांदेड, औरंगाबाद, अंबाजाेगाई येथील शासकीय रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या व काेराेनात सेवा बजावताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तर अक्षरश: ...

मुंबई, नांदेड, औरंगाबाद, अंबाजाेगाई येथील शासकीय रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या व काेराेनात सेवा बजावताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तर अक्षरश: वैताग आला आहे. आधीच कुटुंबातील सदस्य गमावला त्याचे दु:ख, वरून दाव्यांसाठी मंजुरी मिळविताना त्यांच्या नाकीनऊ आले आहेत.

चाैकट....

शासकीय यंत्रणेच्या चुकीचा फटका

एवढेच नव्हे, तर शासकीय यंत्रणेच्या चुकीमुळे या वारसदारांना वर्षभरापासून विमा दाव्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. मृताच्या वारसांना ५० लाखांचा विमा दावा मिळविण्याची ही फाइल पुण्याला प्रधानमंत्री गरीब कल्याण याेजनेच्या कार्यालयात पाठविणे गरजेचे असताना यंत्रणेने प्रत्यक्षात ती मुंबईला पाठविली. तेथून ती थेट दिल्लीला पाठविली गेली. काेणतीही खातरजमा न करता ही फाइल थेट दिल्लीत आल्याची चूक लक्षात आल्यानंतर ती फाइल पुण्याला पाठविली गेली.

चाैकट...

आता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत फाइल मागितली

फायलीच्या या मुंबई-दिल्ली-पुणे प्रवासातच जणू वर्ष निघून गेले. आता या फायली परत पाठविण्यात आल्या आहेत. तुमच्याकडे काेराेनाकाळात सेवा बजावण्याबाबत आदेश आहेत का, अशी विचारणा करण्यात आली आहे. ताे आदेश असेल तर संपर्कात आलेल्या रुग्णांच्या यादीसह आता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पुन्हा फाइल पाठविण्याचे सुचविण्यात आले आहे.

शासकीय यंत्रणेच्या चुका व जाचक अटी यामुळे काेराेना बळी ठरलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे वारसदार त्रस्त झाले आहेत. सरकारने जाचक अटी दूर करून तातडीने मृतांच्या वारसांना न्याय द्यावा, अशी मागणी हाेत आहे.