शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
5
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
6
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
7
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
8
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
10
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
11
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
12
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
14
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
15
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
16
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
17
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
18
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
19
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
20
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

काेराेनातील फायलींचा मुंबई-दिल्ली-पुणे प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:22 IST

मुंबई, नांदेड, औरंगाबाद, अंबाजाेगाई येथील शासकीय रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या व काेराेनात सेवा बजावताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तर अक्षरश: ...

मुंबई, नांदेड, औरंगाबाद, अंबाजाेगाई येथील शासकीय रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या व काेराेनात सेवा बजावताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तर अक्षरश: वैताग आला आहे. आधीच कुटुंबातील सदस्य गमावला त्याचे दु:ख, वरून दाव्यांसाठी मंजुरी मिळविताना त्यांच्या नाकीनऊ आले आहेत.

चाैकट....

शासकीय यंत्रणेच्या चुकीचा फटका

एवढेच नव्हे, तर शासकीय यंत्रणेच्या चुकीमुळे या वारसदारांना वर्षभरापासून विमा दाव्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. मृताच्या वारसांना ५० लाखांचा विमा दावा मिळविण्याची ही फाइल पुण्याला प्रधानमंत्री गरीब कल्याण याेजनेच्या कार्यालयात पाठविणे गरजेचे असताना यंत्रणेने प्रत्यक्षात ती मुंबईला पाठविली. तेथून ती थेट दिल्लीला पाठविली गेली. काेणतीही खातरजमा न करता ही फाइल थेट दिल्लीत आल्याची चूक लक्षात आल्यानंतर ती फाइल पुण्याला पाठविली गेली.

चाैकट...

आता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत फाइल मागितली

फायलीच्या या मुंबई-दिल्ली-पुणे प्रवासातच जणू वर्ष निघून गेले. आता या फायली परत पाठविण्यात आल्या आहेत. तुमच्याकडे काेराेनाकाळात सेवा बजावण्याबाबत आदेश आहेत का, अशी विचारणा करण्यात आली आहे. ताे आदेश असेल तर संपर्कात आलेल्या रुग्णांच्या यादीसह आता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पुन्हा फाइल पाठविण्याचे सुचविण्यात आले आहे.

शासकीय यंत्रणेच्या चुका व जाचक अटी यामुळे काेराेना बळी ठरलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे वारसदार त्रस्त झाले आहेत. सरकारने जाचक अटी दूर करून तातडीने मृतांच्या वारसांना न्याय द्यावा, अशी मागणी हाेत आहे.