शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

वकिलाच्या खिशातील मोबाईल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:14 IST

सोन्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ माहेराहून सोने घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना भावसार चौक आदर्श सोसायटी ...

सोन्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ

माहेराहून सोने घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना भावसार चौक आदर्श सोसायटी भागात घडली. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून प्रशांत ब्रह्माजी ढवळे, ललिताबाई ढवळे, राहुल ढवळे, वंदना शिंदे यांच्या विरोधात ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

मूलबाळ होत नसल्याने मारहाण

कंधार तालुक्यातील गोविंदनगर येथे मूलबाळ होत नसल्याने माहेराहून एक लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेला उपाशीपोटी ठेवून मारहाण करण्यात आली. या प्रकरणात उस्माननगर पोलीस ठाण्यात अजित सूर्यकांत तारु, नंदाबाई तारु, सूर्यकांत तारु, अंकुश तारु, प्रमिता तारु, दयानंद तारु, राजू तारु यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला.

महिलेची पुलावरून आत्महत्या

शहरातील जुना कौठा भागात गोदावरी नदीवर असलेल्या पुलावरून एका महिलेने उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मनीषा राजू सळकनवार (रा. टेळकी, ता. लोहा) ही महिला ऑटोने घराकडे जात असताना गोदावरी नदीच्या पुलावर उतरली. सकाळी दहा वाजेच्या सुमारास मनीषा यांनी पुलावरून नदीत उडी घेतली होती. ही घटना ३ जुलै रोजी घडली. जीवरक्षक दलाच्या मदतीने मनीषा यांना बाहेर काढण्यात आले; परंतु त्यांना जबर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.