शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

तलाव ओसंडू लागले, मत्स्यबीज वाहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:25 IST

पावसाच्या ढगफुटीमुळे ६ व ७ रोजी दोन दिवसांत २२० मिलिमीटर पाऊस पडला होता, तसेच लिंबोटी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे पाण्याचा ...

पावसाच्या ढगफुटीमुळे ६ व ७ रोजी दोन दिवसांत २२० मिलिमीटर पाऊस पडला होता, तसेच लिंबोटी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे पाण्याचा प्रवाह मानार जलाशयात मोठा येत असल्यामुळे बारूळ मनार प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून मोठ्या हजारो क्युसेकने मन्याड नदीत जात आहे. या तलावांमध्ये मत्स्य व्यवसाय कानी मत्स्यबीज सोडले होते, तलाव भरून वाहू लागल्याने तलावात सोडलेले छोटे-छोटे तसेच मोठे मत्स्यबीज वाहून गेले आहे. त्यामुळे पुढील काळात या प्रकल्पातील मासे राहणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली. या प्रकल्पातील तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे व्यावसायिकांनी सध्या मत्स्य व्यवसाय करणे थांबले होते; परंतु आता पावसामुळे मत्स्यबीजसह या तलावात टाकलेले जाळी ओठी टाकलेले वाहून गेल्याने या व्यवसायाचा वर नवे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने भोई समाजाला अनुदान द्यावे, अशी मागणी सरपंच बालाजी डुबुकवाड यांनी केले.