शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

किनवट नगरपालिका निवडणूक ; आघाडीचा फैसला ३० नोव्हेंबरपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 01:06 IST

किनवट नगरपालिका निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २४ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे एबी फॉर्म दाखल केल्याने काँग्रेस व राष्टÑवादीची आघाडी बिघडल्यात जमा आहे, तथापि अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे ३० नोव्हेंबरपर्यंत आघाडीचा प्रयत्न असेलच असे माजीमंत्री आ़डी़पी़ सावंत, आ़ प्रदीप नाईक व काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर यांनी संयुक्तपणे पत्रकारांना सांगितले़

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : नगरपालिका निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २४ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे एबी फॉर्म दाखल केल्याने काँग्रेस व राष्टÑवादीची आघाडी बिघडल्यात जमा आहे, तथापि अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे ३० नोव्हेंबरपर्यंत आघाडीचा प्रयत्न असेलच असे माजीमंत्री आ़डी़पी़ सावंत, आ़ प्रदीप नाईक व काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर यांनी संयुक्तपणे पत्रकारांना सांगितले़आघाडीबाबत काँग्रेस नेते माजीमंत्री डी़पी़ सावंत, आ़ प्रदीप नाईक यांची बैठक किशनराव किनवटकर यांच्या निवासस्थानी घेण्यात आली़ ९ प्रभागांतील १८ जागांपैकी प्रत्येकी ९ जागा काँग्रेस व राष्टÑवादीला देण्याचे ठरले. त्यानुसार एबी फॉर्म दाखल करताना राष्टÑवादीने काँग्रेसच्या वाट्यातील प्रभाग क्र.५ व ७ मध्ये एबी फॉर्म दाखल केल्याने काँग्रेस नेते संतापले व दोघाही पक्षाच्या उमेदवारांनी एबी फॉर्म दाखल केला. यावर आता आघाडीचा चेंडू आ़ प्रदीप नाईक यांच्या हातात आहे़ त्यांनी सकारात्मक निर्णय घेत पावले उचलावी, अशी प्रतिक्रिया माजीमंत्री आ़ सावंत यांनी दिली़ तर आघाडीसाठीही आमचा प्रयत्न राहील असे आ़ नाईक यांनी सांगितले़निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या उपरोक्तांसह किशोर भवरे, कैलास राठोड, नारायणराव श्रीमनवार, शमीम अब्दुल्ला, निलेश पावडे, तिरुपती (पप्पू) कोंडेकर किनवटमध्ये दाखल झाले होते़