शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

दूषित पाण्यामुळे आजाराला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:23 IST

शहराला दर महिन्याला विष्णुपुरीतून अडीच दलघमी पाणी दिले जाते. त्यावर शहरवासीयांची तहान भागते. विष्णुपुरी प्रकल्प सध्या शंभर टक्के भरला ...

शहराला दर महिन्याला विष्णुपुरीतून अडीच दलघमी पाणी दिले जाते. त्यावर शहरवासीयांची तहान भागते. विष्णुपुरी प्रकल्प सध्या शंभर टक्के भरला आहे; परंतु त्यानंतरही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अनेक भागात निर्जळी आहे.

काय होतात आजार

दूषित पाण्यासाठी गॅस्ट्रो, टायफाॅइड, काविळ, कॉलरा यासारखे व इतरही आजार होतात. रुग्णांत लहान मुलांचे प्रमाण अधिक असते. त्याचबरोबर सर्दी, ताप, मळमळ करणे यासारखा त्रास होतो. त्यामुळे नागरिकांनी पाणी पिताना काळजी घेण्याची गरज आहे.

काय घ्यावी काळजी

पावसाळ्याच्या दिवसात शक्यतो पाणी उकळून प्यावे. लहान मुलांची या काळात विशेष काळजी घ्यावी. दूषित पाण्यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे लवकर साथीचे रोगाची लागण होते. तसेच थंड पदार्थ, पेय टाळावे. त्याऐवजी शरीराला गरम ठेवणारे पदार्थ खावेत, अशी माहिती फिटनेस तज्ज्ञ डॉ. अनिल पाटील यांनी दिली.