शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

दूषित पाण्यामुळे आजाराला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:23 IST

शहराला दर महिन्याला विष्णुपुरीतून अडीच दलघमी पाणी दिले जाते. त्यावर शहरवासीयांची तहान भागते. विष्णुपुरी प्रकल्प सध्या शंभर टक्के भरला ...

शहराला दर महिन्याला विष्णुपुरीतून अडीच दलघमी पाणी दिले जाते. त्यावर शहरवासीयांची तहान भागते. विष्णुपुरी प्रकल्प सध्या शंभर टक्के भरला आहे; परंतु त्यानंतरही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अनेक भागात निर्जळी आहे.

काय होतात आजार

दूषित पाण्यासाठी गॅस्ट्रो, टायफाॅइड, काविळ, कॉलरा यासारखे व इतरही आजार होतात. रुग्णांत लहान मुलांचे प्रमाण अधिक असते. त्याचबरोबर सर्दी, ताप, मळमळ करणे यासारखा त्रास होतो. त्यामुळे नागरिकांनी पाणी पिताना काळजी घेण्याची गरज आहे.

काय घ्यावी काळजी

पावसाळ्याच्या दिवसात शक्यतो पाणी उकळून प्यावे. लहान मुलांची या काळात विशेष काळजी घ्यावी. दूषित पाण्यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे लवकर साथीचे रोगाची लागण होते. तसेच थंड पदार्थ, पेय टाळावे. त्याऐवजी शरीराला गरम ठेवणारे पदार्थ खावेत, अशी माहिती फिटनेस तज्ज्ञ डॉ. अनिल पाटील यांनी दिली.