शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३९ हजार शेतकऱ्यांना २२ कोटींचा विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:16 IST

शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यावेळी कंपनीकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत नुकसानभरपाईसाठी दावा दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ...

शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यावेळी कंपनीकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत नुकसानभरपाईसाठी दावा दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या ६९ हजार ६६४ शेकऱ्यांना ६५ कोटी ५० लाख रुपयांची भरपाई मिळाली होती. यासोबतच काढणीपश्चात नुकसान झालेल्या १२ हजार ३६९ शेतकऱ्यांना १० कोटी ४३ लाख असे एकूण ७५ कोटी ८४ लाखांची भरपाई मिळाली होती.

चौकट.......

आतापर्यंत एका लाखावर शेतकऱ्यांना विमा

विम्याच्या रकमेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना उत्पन्न आधारित नुकसानभरपाईची प्रतीक्षा होती. यात जिल्हा परिषद, कृषी विभाग व महसूल आशा तीन यंत्रणेने काढलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर जिल्ह्यातील ३९ हजार २६९ शेतकऱ्यांना २१ कोटी ९८ लाख ९१ हजार रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एक लाख २१ हजार ६०२ शेतकऱ्यांना ९७ कोटी ९१ लाख ३५ हजार ९४६ रुपये विमा मंजूर झालेला आहे.

माहूर व लोहा तालुक्यांचा आहे अपवाद

उत्पन्न आधारित विमा नुकसानभरपाईमध्ये जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी माहूर, तसेच लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. तालुक्यात कापणी प्रयोगाच्या आधारे उत्पादकता चांगली आल्यामुळे माहूर, तसेच लोहा तालुक्यांना उत्पन्न आधारित नुकसानभरपाई मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

६१३ कोटी ५५ लाख रुपयांचा प्रीमियम जमा...

खरीप हंगाम २०२० मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नऊ लाख ५५ हजार ८०० शेकऱ्यांनी सहभाग घेऊन पिकासाठी ४४ कोटी ६८ लाख २२ हजार ४५८ रुपयांचा विमा हप्ता भरला. तसेच राज्य शासनाचा हिस्सा २८४ कोटी ४३ लाख ८३ हजार ७१२ व केंद्र शासनाचा हिस्सा २८४ कोटी ४३ लाख ८३ हजार २१८ असा एकूण ६१२ कोटी ५५ लाख ६९ हजार ८८४ रुपये कंपनीकडे प्रीमियम जमा झाला होता. शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यावेळी कंपनीकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत नुकसानभरपाईसाठी दावा दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या ६९ हजार ६६४ शेकऱ्यांना ६५ कोटी ५० लाख रुपयांची भरपाई मिळाली होती. यासोबतच काढणीपश्चात नुकसान झालेल्या १२ हजार ३६९. शेतकऱ्यांना १० कोटी ४३ लाख असे एकूण ७५ कोटी ८४ लाखांची भरपाई मिळाली होती.

चौकट.......

आतापर्यंत एका लाखावर शेतकऱ्यांना विमा

विम्याच्या रकमेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना उत्पन्न आधारित नुकसानभरपाईची प्रतीक्षा होती. यात जिल्हा परिषद, कृषी विभाग व महसूल आशा तीन यंत्रणेने काढलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर जिल्ह्यातील ३९ हजार २६९ शेतकऱ्यांना २१ कोटी ९८ लाख ९१ हजार रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एक लाख २१ हजार ६०२ शेतकऱ्यांना ९७ कोटी ९१ लाख ३५ हजार ९४६ रुपये विमा मंजूर झालेल्या आहे.

माहूर व लोहा तालुक्यांचा आहे अपवाद

उत्पन्न आधारित विमा नुकसानभरपाईमध्ये जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी माहूर, तसेच लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. तालुक्यात कापणी प्रयोगाच्या आधारे उत्पादकता चांगली आल्यामुळे माहूर, तसेच लोहा तालुक्यांना उत्पन्न आधारित नुकसानभरपाई मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

६१३ कोटी ५५ लाख रुपयांचा प्रीमियम जमा...

खरीप हंगाम २०२० मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नऊ लाख ५५ हजार ८०० शेकऱ्यांनी सहभाग घेऊन पिकासाठी ४४ कोटी ६८ लाख २२ हजार ४५८ रुपयांचा विमा हप्ता भरला. तसेच राज्य शासनाचा हिस्सा २८४ कोटी ४३ लाख ८३ हजार ७१२ व केंद्र शासनाचा हिस्सा २८४ कोटी ४३ लाख ८३ हजार २१८ असा एकूण ६१२ कोटी ५५ लाख ६९ हजार ८८४ रुपये कंपनीकडे प्रीमियम जमा झाला होता.