शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

जिल्ह्यातील ३९ हजार शेतकऱ्यांना २२ कोटींचा विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:16 IST

शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यावेळी कंपनीकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत नुकसानभरपाईसाठी दावा दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ...

शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यावेळी कंपनीकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत नुकसानभरपाईसाठी दावा दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या ६९ हजार ६६४ शेकऱ्यांना ६५ कोटी ५० लाख रुपयांची भरपाई मिळाली होती. यासोबतच काढणीपश्चात नुकसान झालेल्या १२ हजार ३६९ शेतकऱ्यांना १० कोटी ४३ लाख असे एकूण ७५ कोटी ८४ लाखांची भरपाई मिळाली होती.

चौकट.......

आतापर्यंत एका लाखावर शेतकऱ्यांना विमा

विम्याच्या रकमेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना उत्पन्न आधारित नुकसानभरपाईची प्रतीक्षा होती. यात जिल्हा परिषद, कृषी विभाग व महसूल आशा तीन यंत्रणेने काढलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर जिल्ह्यातील ३९ हजार २६९ शेतकऱ्यांना २१ कोटी ९८ लाख ९१ हजार रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एक लाख २१ हजार ६०२ शेतकऱ्यांना ९७ कोटी ९१ लाख ३५ हजार ९४६ रुपये विमा मंजूर झालेला आहे.

माहूर व लोहा तालुक्यांचा आहे अपवाद

उत्पन्न आधारित विमा नुकसानभरपाईमध्ये जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी माहूर, तसेच लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. तालुक्यात कापणी प्रयोगाच्या आधारे उत्पादकता चांगली आल्यामुळे माहूर, तसेच लोहा तालुक्यांना उत्पन्न आधारित नुकसानभरपाई मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

६१३ कोटी ५५ लाख रुपयांचा प्रीमियम जमा...

खरीप हंगाम २०२० मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नऊ लाख ५५ हजार ८०० शेकऱ्यांनी सहभाग घेऊन पिकासाठी ४४ कोटी ६८ लाख २२ हजार ४५८ रुपयांचा विमा हप्ता भरला. तसेच राज्य शासनाचा हिस्सा २८४ कोटी ४३ लाख ८३ हजार ७१२ व केंद्र शासनाचा हिस्सा २८४ कोटी ४३ लाख ८३ हजार २१८ असा एकूण ६१२ कोटी ५५ लाख ६९ हजार ८८४ रुपये कंपनीकडे प्रीमियम जमा झाला होता. शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यावेळी कंपनीकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत नुकसानभरपाईसाठी दावा दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या ६९ हजार ६६४ शेकऱ्यांना ६५ कोटी ५० लाख रुपयांची भरपाई मिळाली होती. यासोबतच काढणीपश्चात नुकसान झालेल्या १२ हजार ३६९. शेतकऱ्यांना १० कोटी ४३ लाख असे एकूण ७५ कोटी ८४ लाखांची भरपाई मिळाली होती.

चौकट.......

आतापर्यंत एका लाखावर शेतकऱ्यांना विमा

विम्याच्या रकमेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना उत्पन्न आधारित नुकसानभरपाईची प्रतीक्षा होती. यात जिल्हा परिषद, कृषी विभाग व महसूल आशा तीन यंत्रणेने काढलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर जिल्ह्यातील ३९ हजार २६९ शेतकऱ्यांना २१ कोटी ९८ लाख ९१ हजार रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एक लाख २१ हजार ६०२ शेतकऱ्यांना ९७ कोटी ९१ लाख ३५ हजार ९४६ रुपये विमा मंजूर झालेल्या आहे.

माहूर व लोहा तालुक्यांचा आहे अपवाद

उत्पन्न आधारित विमा नुकसानभरपाईमध्ये जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी माहूर, तसेच लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. तालुक्यात कापणी प्रयोगाच्या आधारे उत्पादकता चांगली आल्यामुळे माहूर, तसेच लोहा तालुक्यांना उत्पन्न आधारित नुकसानभरपाई मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

६१३ कोटी ५५ लाख रुपयांचा प्रीमियम जमा...

खरीप हंगाम २०२० मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नऊ लाख ५५ हजार ८०० शेकऱ्यांनी सहभाग घेऊन पिकासाठी ४४ कोटी ६८ लाख २२ हजार ४५८ रुपयांचा विमा हप्ता भरला. तसेच राज्य शासनाचा हिस्सा २८४ कोटी ४३ लाख ८३ हजार ७१२ व केंद्र शासनाचा हिस्सा २८४ कोटी ४३ लाख ८३ हजार २१८ असा एकूण ६१२ कोटी ५५ लाख ६९ हजार ८८४ रुपये कंपनीकडे प्रीमियम जमा झाला होता.