शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

केंद्राच्याविरोधात भारतीय किसान संघाचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:25 IST

भारतीय किसान संघाचे धरणे आंदोलन नांदेड, उत्पादित मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव अर्थात एमएसपी मिळावा या मागणीसाठी भारतीय किसान ...

भारतीय किसान संघाचे धरणे आंदोलन

नांदेड, उत्पादित मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव अर्थात एमएसपी मिळावा या मागणीसाठी भारतीय किसान संघाने ८ सप्टेंबर रोजी जिल्हा कचेरीसमोरील आंदोलन केले. या आंदोलनास शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

देशभरातील शेतकऱ्यांना न्याय मिळून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी भारतीय किसान संघाच्यावतीने एमएसपीची मागणी लावून धरण्यात आली आहे. हा कायदा लागू झाल्यास शेतकऱ्यांचा फायदा हाेईल. परंतु आजपर्यंत एकाही सरकारने या मागणीचा गांभीर्याने विचार केला नाही. मोदी सरकारने याकडे लक्ष द्यावे या हेतूने भारतीय किसान संघाने ८ सप्टेंबर रोजी देशभर सकाळी ११ ते सायंकाळी ४ पर्यंत प्रत्येक जिल्हाकचेरीसमोर धरणे आंदोलन केले. याचाच भाग म्हणून नांदेडातही आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात भारतीय किसान संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य प्रा.डॉ.व्यंकट माने, जिल्हाध्यक्ष रमेशराव कुंभारे,उपाध्यक्ष प्रा.डॉ. संजय पाटील, हावगीराव गोपछडे, सहमंत्री,नरेंद्र जोशी, मारोती तुपकर, कोषाध्यक्ष,नारायण सादुलवार, श्याम दारमोड, व्यंकटराव भरडे, मधुकर पाये, सुधाकरराव कदम, शेषराव पा. कदम, केदार शिंदे, साईनाथ कोदळे, लक्ष्मण जगदंबे, पांडुरंग बुध्देवाड, नीळकंठ मायमावले, गंगाधर अंकमवार, सुनील कल्याण, प्रकाश वच्छेवार, गंगाधरराव हनमानगे, चंद्रकांत चक्रवार, नीलेश डांगे, श्याम महाराज, राजाभाऊ पार्डीकर आदींचा सहभाग होता.