शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

झळकवाडीत चारशे कोंबड्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:15 IST

नांदेड : किनवट आदिवासी दुर्गम भागातील झळकवाडी या गावामध्ये चारशे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या मृत ...

नांदेड : किनवट आदिवासी दुर्गम भागातील झळकवाडी या गावामध्ये चारशे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या मृत कोंबड्या गावाच्या जवळच टाकल्याने त्याची गावाभोवती दुर्गंधी पसरली असून, या दुर्गंधीमुळे गावातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यातील शहरी व ग्रामीण भागात बर्ड फ्ल्यू आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने शहरी व गाव पातळीवर काम करणाऱ्या पशुसंवर्धन विभागाला अलर्ट राहण्याचे आदेशही दिले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत या गावांमध्ये कुठलाही पशुसंवर्धन विभागाचा अधिकारी किंवा साधा कर्मचारीही फिरकला नाही. त्यामुळे या गावात कोंबड्यांची मृत्युसंख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असून, दिवसाकाठी कोंबड्यांचे मृत्यू वाढतच आहेत. त्यामुळे मृत्यू पडलेल्या कोंबड्या गावाच्या शेजारी रोडच्या कडेला फेकून दिल्याने मरण पावलेल्या कोंबड्यांमध्ये आळ्या लागून गावाभोवती अशी दुर्गंधी पसरली आहे. जवळपास या गावातील चारशे कोंबड्याचा मृत्यू झाल्याची माहिती येथील नागरिक व सरपंच दामाजी तांबारे यांनी दिली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी हिमायतनगर तालुक्यात शंभरहून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, अनेक तालुक्यातील कोंबड्या आणि कावळ्याचे नमुने भोपाळ येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.