शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

तलाठी हे मुख्यालयात राहत नसल्याने शेतकऱ्यांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:17 IST

बोधडी व परिसरातील कोणत्याही गावातील तलाठी कर्मचारी आपल्या सज्जावर मुख्यालयी राहत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना सातबारा होल्डिंग काढण्यासाठी तलाठ्यांना भेटण्यासाठी ...

बोधडी व परिसरातील कोणत्याही गावातील तलाठी कर्मचारी आपल्या सज्जावर मुख्यालयी राहत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना सातबारा होल्डिंग काढण्यासाठी तलाठ्यांना भेटण्यासाठी किनवट गाठावे लागते. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व वाहनाचा खर्च वाया जात आहे. तलाठी कर्मचारी हा मुख्यालयी राहत नसल्याने शेतकऱ्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.

तलाठी मंडळीचा शोध घेण्यासाठी शेतकऱ्यांना किनवट गाठावे लागते. बोधडी व परिसरातील शेतकऱ्यांना तलाठ्यांना भेटण्यासाठी २५ किलोमीटर किनवट तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. जिल्हाधिकारी नांदेड यांनी तलाठी कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे सक्त आदेश देण्यात आले होते. तरीही तलाठी मुख्यालयी राहत नाही. तलाठ्याच्या अनुपस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांना सातबारा, होल्डिंग व योग्य माहिती गावात मिळत नाही. त्यामुळे शेतीची कामे सोडून शेतकऱ्यांना किनवट गाठावे लागते. शेतकऱ्यांना अनंत अडचणी येत आहेत. यासाठी तलाठी मंडळींना मुख्यालयी राहण्याचे सक्त आदेश देण्यात यावेत, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.