शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जसे आहेत तसेच समजावून घेतले असते तर हा देश महान झाला असता – यशवंत मनोहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:15 IST

डॉ. मनोहर म्‍हणाले की, डॉ. आंबेडकर असे फिलॉसॉफर होते. ज्‍यांनी केवळ व्‍यवस्‍थाच नाकारली असे नाही. तर ज्‍या तत्त्वव्‍यूव्‍हावर व्‍यवस्‍था ...

डॉ. मनोहर म्‍हणाले की, डॉ. आंबेडकर असे फिलॉसॉफर होते. ज्‍यांनी केवळ व्‍यवस्‍थाच नाकारली असे नाही. तर ज्‍या तत्त्वव्‍यूव्‍हावर व्‍यवस्‍था उभी असते ते नाकारण्‍याचे धाडस केले. त्‍यांनी आपल्‍या विचारांना पोथीनिष्‍ठेत बंद होऊ दिले नाही किंवा मूलतत्त्ववादात आपल्‍या व्‍यक्तिमत्त्वाला जाऊ दिले नाही. कोणत्‍याही बौद्धिक तत्त्वज्ञानात न मावणारे ते महापुरुष होते. मात्र, आपण आपल्‍या सोयीने त्‍यांना स्‍वीकारले. त्‍यामुळे अद्यापही आमूलाग्र बदल शक्‍य झाले नाहीत. त्‍यांना पूर्णपणे स्‍वीकारले असते तर एक व्‍यक्‍ती, एक मूल्‍य हे नैतिक वास्‍तव जन्‍माला आले असते. आजच्‍या विलक्षण काळात त्‍यांचा सन्‍मान करायचा असेल किंवा आपल्‍याला समतामय भारत निर्माण करायचा असेल तर आपण सर्वांनी आपल्‍यातली विषमता शोषण, अहंकार नष्‍ट करून आपण करुणावंत झालो पाहिजे, असे ते म्‍हणाले.

प्रारंभी अध्‍यासन केंद्राचे समन्‍वयक, डॉ. पी. विठ्ठल यांनी या प्रास्‍ताविक केले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव, डॉ. सर्जेराव शिंदे, डॉ. रवी सरोदे, डॉ. डी. एम. खंदारे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम आदी उपस्थित होते.