शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

शेतकऱ्यांसाठी उघडली आर्थिक उन्नतीची कवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:18 IST

जिल्ह्यातील सुमारे १५० शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत हमी भावाने हरभरा खरेदी केला जात आहे. आतापर्यंत या कंपन्यांनी १० हजार क्विंटलपेक्षा ...

जिल्ह्यातील सुमारे १५० शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत हमी भावाने हरभरा खरेदी केला जात आहे. आतापर्यंत या कंपन्यांनी १० हजार क्विंटलपेक्षा अधिक हरभरा खरेदी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा व श्रम वाचले आहेत. पूर्वी तालुक्याच्या ठिकाणी मार्केट वाॅर्डमध्ये किंवा खाजगी व्यापाऱ्यांकडे शेतकरी पिकविलेला माल विकत होते. मोजमाप, हमाली खर्च, वाहतूक खर्चही आपल्याच मिळकतीतून द्यावा लागत होता.

मात्र ज्या ज्या गावांमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन होऊन त्यांना नाफेड दर्जा मिळाला, अशा ठिकाणी शेतकऱ्यांच्या लुटीचे प्रकार बंद झाले आहेत. नाव नोंदणी केल्यानंतर शेतकरी माल घेऊन येतात. त्यांना मॅसेज पाठिवले जातात. बिल अपलोड केल्यानंतर माल वखार महामंडळाकडे पाठविला जातो. पावती नाफेडला पाठविल्यानंतर ऑनलाइन पोर्टलद्वारे रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. ही प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी सोपी ठरत आहे.

जीवनमान उंचावण्यासाठी फलदायी

शेतकरी उत्पादक कंपनीमुळे आता ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या भौतिक सुविधा उपलब्ध होत आहेत. शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध झाले असून, हमी भावामुळे त्यांची आर्थिक बाजू बळकट होण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांना माल खरेदी केल्यानंतर त्यांना पैसेही वेळेत मिळत आहेत. एकंदरीत शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावणाऱ्या ठरत आहेत.