शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

लोहा तालुक्यात अवकाळी पावसाने रबी पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:33 IST

तालुक्यात गुरुवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. सायंकाळच्या सुमारास जोराचा वारा आणि विजा सुरू झाल्या. तसेच तुरळक पावसाने हजेरीदेखील लावली. ...

तालुक्यात गुरुवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. सायंकाळच्या सुमारास जोराचा वारा आणि विजा सुरू झाल्या. तसेच तुरळक पावसाने हजेरीदेखील लावली. मात्र, आता पाऊस नको नाही तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त होऊन जाईल. त्यामुळे अवकाळी पावसाची शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. वादळी वाऱ्यासह जाेरदार पावसाने रबीतील गहू, हरभरा, ज्वारी, या पिकांचे खूप माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर आंब्याचा माेहरदेखील गळून पडल्याने आंबा उत्पादकांचे देखील नुकसान झाले आहे.

दाेन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरणासह थंडीदेखील वाढली हाेती. शेतकरी अगाेदरच मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी, काेराेना आणि आता अवकाळी पावसासह गारपिटीमुळे हवालदिल झाला आहे. जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे इथल्या शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. अचानक आलेला अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे माणसांसह पशू-पक्ष्यांचीही तारांबळ उडाली आहे.