शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

दलितवस्ती, अंगणवाड्या, शाळा होणार पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:17 IST

जल जीवन मिशनद्वारे ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार ज्या ठिकाणी पाणी ...

जल जीवन मिशनद्वारे ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार ज्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली आहे. अशा गावांमधील नागरिकांना वैयक्तिक नळ जोडणी देण्याची कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिले.

चौकट..........

१ लाख १५ हजार ५६५ नळ जोडणी केलेल्या कुटुंबांची नोंद

ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला २०२४ पर्यंत वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडाेई ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे लक्ष्य आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ५ लाख ४ हजार ५१२ कुटुंबापैकी १ एप्रिल २०२० पर्यंत केंद्र शासनाच्या जल जीवन मिशनच्या संकेतस्थळावर १ लाख १५ हजार ५६५ नळ जोडणी केलेल्या कुटुंबांच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत. तसेच उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक घराला नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी गावस्तरावर सर्वेक्षण करुन २०२४ पर्यंतचा आराखडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तयार करणार आहेत. जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी तशा सूचना दिल्या आहेत.