शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

दलितवस्ती, अंगणवाड्या, शाळा होणार पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:17 IST

जल जीवन मिशनद्वारे ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार ज्या ठिकाणी पाणी ...

जल जीवन मिशनद्वारे ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार ज्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली आहे. अशा गावांमधील नागरिकांना वैयक्तिक नळ जोडणी देण्याची कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिले.

चौकट..........

१ लाख १५ हजार ५६५ नळ जोडणी केलेल्या कुटुंबांची नोंद

ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला २०२४ पर्यंत वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडाेई ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे लक्ष्य आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ५ लाख ४ हजार ५१२ कुटुंबापैकी १ एप्रिल २०२० पर्यंत केंद्र शासनाच्या जल जीवन मिशनच्या संकेतस्थळावर १ लाख १५ हजार ५६५ नळ जोडणी केलेल्या कुटुंबांच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत. तसेच उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक घराला नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी गावस्तरावर सर्वेक्षण करुन २०२४ पर्यंतचा आराखडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तयार करणार आहेत. जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी तशा सूचना दिल्या आहेत.