शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

जिल्ह्यात सत्र न्यायालयातील खटल्यांमध्ये शिक्षेचा दर केवळ १२ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:23 IST

इतर खटल्यांमध्ये मात्र प्रमाण वाढले प्रथम श्रेणी न्यायालयांमध्ये चालणाऱ्या खटल्यात ५० टक्के आराेपींना शिक्षा हाेत असल्याचे चित्र आहे. गेल्या ...

इतर खटल्यांमध्ये मात्र प्रमाण वाढले

प्रथम श्रेणी न्यायालयांमध्ये चालणाऱ्या खटल्यात ५० टक्के आराेपींना शिक्षा हाेत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भादंविच्या एकूण गुन्ह्यांमध्ये ५३ टक्के, तर स्थानिक कायद्यांतर्गत चालणाऱ्या गुन्ह्यांमध्ये १७ टक्के प्रकरणात शिक्षा हाेत असल्याची आकडेवारी आहे. भादंविच्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा गतवर्षीच्या तुलनेत गुन्हे शाबिती व शिक्षेचे प्रमाण १३ टक्क्यांनी, तर स्थानिक कायद्यांतर्गत ८ टक्क्यांनी वाढलेले आहे. एकूण सरासरीचा विचार करता गेल्या वर्षीच्या तुलनेत शिक्षेचे प्रमाण ११ टक्क्यांनी वाढलेले दिसते.

चाैकट...

अपयशाचे खापर फितुरांवर

यातील सत्र न्यायालयात चालणाऱ्या भादंविच्या गुन्ह्यातील स्थिती गंभीर मानली जाते. तब्बल ८८ टक्के खटल्यातील आराेपी सर्रास निर्दाेष सुटत आहेत. हे पाेलीस तपासातील अपयश स्पष्टपणे दिसत असले तरी पाेलीस यंत्रणा या अपयशाचे खापर पंच, साक्षीदार, फिर्यादी फितूर हाेणे, काेराेना व लाॅकडाऊनमुळे बंद असलेले, ऑनलाईन चाललेले कामकाज आदी बाबींवर फाेडताना दिसते आहे.

चाैकट....

नेमके अपयश काेणाचे ?

खटल्याच्या कामात सुसूत्रता यावी, समन्वय राहावा, यासाठी पैरवी अधिकारी म्हणून पाेलिसांना न्यायालयात नियुक्त करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही केवळ १२ टक्के खटल्यांमध्ये गुन्हे शाबिती व शिक्षा हाेत असल्याने नेमके अपयश काेणाचे, पाेलीस तपास अधिकाऱ्याचे, की सरकारी वकिलाचे, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. सदाेष दाेषाराेपपत्र हे प्रमुख कारणही बहुतांश गुन्ह्यांमधील आराेपी निर्दाेष सुटण्यास कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले जाते.

काेट

गुन्ह्यांच्या सर्वच प्रकारात आराेपींना शिक्षा व्हावी, यासाठी पाेलिसांचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. तपासात आणि दाेषाराेपपत्र दाखल करताना त्यात आराेपींना फायदा मिळू शकेल अशा काेणत्याही त्रुटी राहणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे निर्देश पाेलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

- निसार तांबाेळी

विशेष पाेलीस महानिरीक्षक

नांदेड