शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

भ्रष्टाचार व राजकारणाचा अड्डा बनल्याने एसटी महामंडळाची ही अवस्था: राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 17:13 IST

Raju Shetty भाजपने सरकार असतांना काय केले, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला

- गोविंद टेकाळेअर्धापूर ( नांदेड ) : - महाराष्ट्राची लालपरी अर्थात एसटी महामंडळ (ST Strike ) आज घडीला भ्रष्टाचार व राजकारणाचा अड्डा बनला आहे. यामुळे एसटीचे अर्थकारण बिघडून सध्याची बिकट परिस्थिती निर्माण झाल्याची टीका  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे‌ नेते व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केली.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राची लालपरी ही सर्वसामान्य माणसांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आज घडीला ही लालपरी गचके खायला लागली आहे. यास गेल्या काही काळामध्ये राज्यात सत्तेत असलेली सरकारे जबाबदार आहेत.  मोठमोठ्या घोषणा करून सर्व बोजा महामंडळ वर टाकायचा टायर खरेदी,साहित्य खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार करायचा महामंडळ राजकारणाचा अड्डा बनला असून याचे परिणाम आज एसटीचे अर्थ कारण बिघडून गेले आहे. एसटी जनसामान्यांनचा आधारवड आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवत बजेटमध्ये भरीव तरतूद करून एसटी महामंडळ वाचवावे लागेल. यासाठी एसटीचे सरकारीकरण करणे हा पर्याय आहे. यासाठी कामगारांनी सुद्धा विचार करणे गरजेचे आहे, असे शेट्टी म्हणाले. यावेळी माजी अध्यक्ष वस्त्रोद्योग महामंडळ रविकांत तुपकर,माजी प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ. प्रकाश पोपळे,स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे,अमोल हिप्परगे सोलापूर,स्वाभिमानी शिक्षक संघटना मराठवाडा अध्यक्ष सतीश सोनटक्के,जिल्हाध्यक्ष शिक्षक संघटना शेख जावेद,जेष्ठ नेते किशनराव कदम यांच्या सह अनेकजन उपस्थितीत होते.

भाजपने सरकार असतांना काय केले,भारतीय जनता पार्टीचे नेते एसटी कामगारांसाठी आंदोलन करत आहेत. त्यांनी त्यांचे सरकार असतांना एसटीसाठी काय केलं याचं उत्तर द्यावे लागेल. कारण जनता त्यांच्याकडे उत्तर मागत आहे. सर्वांनीच एसटीचा फक्त वापरून घेतला आहे असे ही शेट्टी म्हणाले. 

टॅग्स :ST Strikeएसटी संपNandedनांदेडRaju Shettyराजू शेट्टी