शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:18 IST

जिल्ह्यात ३७९ आरोग्य उपकेंद्रे असून यात ४९ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या ४९ प्राथमिक आरोग्य केंद्रांत लसीकरण सुरू आहे. ...

जिल्ह्यात ३७९ आरोग्य उपकेंद्रे असून यात ४९ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या ४९ प्राथमिक आरोग्य केंद्रांत लसीकरण सुरू आहे. तसेच ३३० उपकेंद्रांवरही लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढणार आहे. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी लसीकरणाबाबत जनजागृती करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रावर दररोज १०० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.

जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांनी, नागरिकांनी यामध्ये ज्यांचे वय ४५ वर्ष व त्यापेक्षा जास्त आहे. त्यांनी स्वत: व त्यांच्याकडे काम करणाऱ्या ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी कोरोना लस घेऊन संरक्षित व्हावे. लसीकरणाचे प्रमाणपत्र स्वत:जवळ राहील, याची दक्षताही घ्यावी. त्यामुळे व्यावसायिक प्रतिष्ठानातून सामान्य नागरिकांना कोरोनाचा आजार होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

चौकट--------------------

जिल्ह्यात २ लाख ३ हजार २४६ जणांना कोरोनाचे दोन डोस

जिल्ह्यात ३१ मार्च अखेर २ लाख ३ हजार २४६ जणांना कोरोनाचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. त्यामध्ये ९८ हजार ३९० जणांना विविध शासकीय लसीकरण केंद्रांवर तर जिल्ह्यातील ९ खाजगी रुग्णालयांत १ लाख ४ हजार ८५६ नागरिकांना कोरोनाचे दोन्ही डोस दिले आहेत. पहिला डोस झालेल्या नागरिकांची संख्या ९४ हजार २६५ इतकी आहे.