शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी ओबीसींची जनगणना नाकारली- येईलवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:22 IST

रामचंद्र येईलवाड म्हणाले, दर दहा वर्षाला जनगणना होते. त्या जनगणनेत अनुसुचित जाती व जमाती या प्रवर्गाची जनगणना ग्रामपंचायतीपासून ते ...

रामचंद्र येईलवाड म्हणाले, दर दहा वर्षाला जनगणना होते. त्या जनगणनेत अनुसुचित जाती व जमाती या प्रवर्गाची जनगणना ग्रामपंचायतीपासून ते देशपातळीपर्यंत होते. त्यानुसार बजेटमध्ये वाटाही मिळतो. त्यामुळे संबंधित प्रवर्गासाठी शिक्षण, रोजगार, आरोग्य, निवारा याविषयीची तरतूद करून सदर प्रश्न सोडविणे सोपे होते. परंतु, ओबीसींची १९३१ मध्ये इंग्रजांनी जनगणना केली. त्यानंतर जनगणनाच झाली नाही. सदर जनगणना झाली तरच ओबीसींना न्याय मिळेल, अन्यथा ओबीसी समाज त्यांना मिळणाऱ्या हक्कापासून वंचित राहील, असे मत येईलवाड यांनी व्यक्त केले. एसएसी, एसटीप्रमाणे ओबीसींचा वाटा आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळेल. त्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी ओबीसी जनगणनेचा ठराव पारीत करून राज्याचे मुख्यमंत्री आणि देशांच्या पंतप्रधानांकडे पाठवावेत, असे आवाहन येईलवाड यांनी केले.