शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी ओबीसींची जनगणना नाकारली- येईलवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:22 IST

रामचंद्र येईलवाड म्हणाले, दर दहा वर्षाला जनगणना होते. त्या जनगणनेत अनुसुचित जाती व जमाती या प्रवर्गाची जनगणना ग्रामपंचायतीपासून ते ...

रामचंद्र येईलवाड म्हणाले, दर दहा वर्षाला जनगणना होते. त्या जनगणनेत अनुसुचित जाती व जमाती या प्रवर्गाची जनगणना ग्रामपंचायतीपासून ते देशपातळीपर्यंत होते. त्यानुसार बजेटमध्ये वाटाही मिळतो. त्यामुळे संबंधित प्रवर्गासाठी शिक्षण, रोजगार, आरोग्य, निवारा याविषयीची तरतूद करून सदर प्रश्न सोडविणे सोपे होते. परंतु, ओबीसींची १९३१ मध्ये इंग्रजांनी जनगणना केली. त्यानंतर जनगणनाच झाली नाही. सदर जनगणना झाली तरच ओबीसींना न्याय मिळेल, अन्यथा ओबीसी समाज त्यांना मिळणाऱ्या हक्कापासून वंचित राहील, असे मत येईलवाड यांनी व्यक्त केले. एसएसी, एसटीप्रमाणे ओबीसींचा वाटा आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळेल. त्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी ओबीसी जनगणनेचा ठराव पारीत करून राज्याचे मुख्यमंत्री आणि देशांच्या पंतप्रधानांकडे पाठवावेत, असे आवाहन येईलवाड यांनी केले.