शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

पैनगंगा नदीवर बंधारा व पूल बांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:22 IST

चाैकट... पैनगंगा नदीत रेती माफियांची चालती पैनगंगा नदीमध्ये रेती माफियांची माेठ्या प्रमाणात चालती आहे. प्रशासन व शासकीय यंत्रणाही त्यांच्या ...

चाैकट...

पैनगंगा नदीत रेती माफियांची चालती

पैनगंगा नदीमध्ये रेती माफियांची माेठ्या प्रमाणात चालती आहे. प्रशासन व शासकीय यंत्रणाही त्यांच्या रेती तस्करीकडे जाणीवपूर्वक डाेळेझाक करते. आर्णी-माहूरच्या सीमेवरून दरदिवशी २०० ट्रक रेतीचा उपसा व तस्करी केली जाते. रेती माफियांना त्रास हाेऊ नये म्हणून हेतुपुरस्सर धरणाचे पाणी नदीत साेडले जात नाही, अशी ओरड हाेत आहे. धरणात पाणी असताना ते सिंचनासाठी उपलब्ध का करून दिले जात नाही, असा शेतकऱ्यांचा प्रशासनाला सवाल आहे. धरण नसल्याने पैनगंगा नदीतील पाणी पुढे वाहून जाते. प्रशासन एकीकडे धरणाचे पाणी नदीत साेडता येत नसल्याचे शेतकऱ्यांना सांगते. मग हेच पाणी पावसाळ्यात साेडून शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त केली जातात. उन्हाळ्यात पाण्याअभावी पिके वाळतात तर खरिपात धरणातील पाणी साेडले जात असल्याने पिके वाहून जातात. प्रशासकीय कारभारातील या विसंगतीचा शेतकऱ्यांना कायम सामना करावा लागताे.

चाैकट....

पाण्याच्या शाेधात वन्य प्राण्यांचाही मृत्यू

उन्हाळ्यात धरणातील पाणी साेडले जात नसल्याने नदी काेरडी पडते. पर्यायाने त्यातील मासे, कासव मृत्युमुखी पडतात. नदीला लागूनच असलेल्या टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यातील वन्य प्राण्यांनाही पाण्याअभावी मृत्यूचा सामना करावा लागताे. उन्हाळ्यात पाणी साेडण्यासाठी दरवर्षी ग्रामपंचायतींचे ठराव मागितले जातात. त्या माध्यमातून अडवणूक हाेते. वास्तविक, सुमारे ३०० किमी परिसरात रेती तस्करांसाठी अप्रत्यक्षरीत्या पायघड्या घातल्या जात असल्याचा आराेप जगताप यांनी केला आहे.