शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

बिलोली तालुक्यात मुख्यमंञी ग्रामसडक योजनेच्या कामाची प्रतवारी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:34 IST

बिलोली- मुख्यमंञी ग्राम सडक योजनेत बांधकामाचा कालावधी वर्षभराचा असून त्यानंतर लगेच त्याच कंञाटदाराकडे ५ वर्षे दुरुस्तीचे कामाची तरतुद आहे.माञ ...

बिलोली- मुख्यमंञी ग्राम सडक योजनेत बांधकामाचा कालावधी वर्षभराचा असून त्यानंतर लगेच त्याच कंञाटदाराकडे ५ वर्षे दुरुस्तीचे कामाची तरतुद आहे.माञ सदर रस्त्याचे काम होताच कंञाटदार फिरकेना झाल्याने अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. बिलोली तालुक्यातील रस्त्यांची चौकशी करुन संबंधित कंञाटदार विरुध्द कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. बिलोली तालुक्यातील अधिक रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषद सा.बां.विभागाच्या अखत्यारीत येत असुन या विभागांकडे अत्यल्प मनुष्यबळ आणि निधीची कमतरता त्यामुळे देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने जवळपास सर्वच रस्त्यांची दुर्दशा झाली,त्यामुळे या रस्त्यांवरुन प्रवास करणा-या वाहन चालकांना कमालीचा ञास सहन करावा लागत आहे.मुख्यमंञी ग्राम सडक योजनेस सुरुवात करण्यात आली.या योजनेंतर्गत रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरणाचे कामे करण्यात आली पण बांधकाम कालावधीनंतर त्याच कंञाटदाराकडे दुरुस्तीचे काम सोपविण्यात आल्याने रस्त्याची प्रतवारी घसरल्याने अनेक रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करुनही परिस्थिती 'जैसे थे' असल्याचे तालुक्यात वास्तव दिसुन येत आहे. सदर निकृष्ट कामांची चौकशी करुन संबंधित गुत्तेदारांचा परवाना काळ्या यादीत टाकण्याची मागणी भाजपा शहराध्यक्ष दिलीप उत्तरवार यांनी केली आहे.