शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे ४३ हजार ६१२ विद्यार्थी होणार दहावी पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:18 IST

बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी परीक्षा महत्त्वाची असते. त्यामुळे बारावीची परीक्षा होणार हे निश्चित आहे. मे महिन्याच्या अखेरीस ...

बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी परीक्षा महत्त्वाची असते. त्यामुळे बारावीची परीक्षा होणार हे निश्चित आहे. मे महिन्याच्या अखेरीस बारावीची परीक्षा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दहावीचे जे विद्यार्थी त्यांच्या गुणांबाबत समाधानी नसतील, त्यांना गुण सुधारण्याची संधी दिली जाणार आहे. नांदेड जिल्ह्यातून यंदा ४३ हजार ६१२ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी, तर ३२ हजार १८५ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

चौकट - परीक्षा रद्द केल्यामुळे दहावीचे विद्यार्थी निवांत झाले असले तरी बारावीच्या विद्यार्थ्यांना मात्र परीक्षा द्यावी लागणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मात्र मेअखेरसुद्धा कोरोनाची लाट अशीच कायम राहिली तर मग कशा घेणार परीक्षा, अशी चिंता विद्यार्थ्यांना भेडवासत आहे. शासनाने मेअखेर परीक्षा होतील, असे सांगितले, तरी वेळापत्रक जाहीर केले नाही. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना नवीन वेळापत्रकाची प्रतीक्षा लागली आहे.

चौकट- वर्षभर अभ्यास केल्यानंतर ऐन परीक्षेच्या तोंडावरच कोरोना संसर्ग वाढला. त्यामुळे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. परीक्षा रद्द केल्यामुळे काही विद्यार्थ्यांचे अभ्यासातील सातत्य कमी झाले असून, काही विद्यार्थ्यांना मात्र अधिक वेळ मिळाला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करून संधीचे सोने करावे. - बाळासाहेब कच्छवे, समुपदेशक, नांदेड