शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

ग्रामविकास व जिल्हाधिका-यांच्या आदेशाने इच्छूक सरपंच चांगलेच संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:43 IST

बिलोली - ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची लगीनघाई सुरु असतानाचा १५ डिसेंबर रोजी सरपंच आरक्षण रद्द करण्यात आल्याचे ग्रामविकास विभागाचे पञ सोशलमिडीयावर ...

बिलोली - ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची लगीनघाई सुरु असतानाचा १५ डिसेंबर रोजी सरपंच आरक्षण रद्द करण्यात आल्याचे ग्रामविकास विभागाचे पञ सोशलमिडीयावर धडकले तर १६ रोजी जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण कायम राहणार असल्याची माहीती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिल्याने सरपंचपदासाठी इच्छूक असणारे उमेदवार चांगलेच संभ्रमात पडले आहेत.

बिलोली पंचायत समिती सभागृहात प्रशासनाच्यावतीने गत १५ दिवसांअगोदर ७३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत झाली होती,त्यातच ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम सुरु झाल्याने इच्छूकांनी कागदपञांसह उमेदवारांची फिल्डींग लावण्यास सुरुवात केली होती परंतु ग्रामविकास खात्याने सरपंचपद आरक्षण रद्द केल्याने पॕनलप्रमुखांसह इच्छूकांना धक्काच बसला होता तर जिल्हाधिका-यांनी जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण कायम राहण्याचा फर्माण सोडल्याने सर्वञ चांगलीच धांदळ उडाली.त्यामुळे नेमके कोणाचे खरे? असा प्रश्न ग्रामीण भागात ऐकावयास येत आहे.ग्रामपंचायत निवडणुका ह्या अवघ्या २८ दिवसांवर येवुन ठेपल्या असुन आता राजकीय पक्षप्रमुख,पॕनवाप्रमुखांसह सर्वच इच्छूक उमेदवारांना देव पाण्यात ठेवुन निवडणुक लढवावी लागणार आहे.अगोदर कोरोना महामारीमुळे ग्रामपंचायत निवडणुका लांबल्या होत्या,त्यातच कसेबसे बिलोली तालुक्यातील ७३ ग्रामपंचायती पैकी प्रशासक लागु करण्यात आलेल्या ६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरु झाल्याने सेतु-सुविधा केंद्रावर पॕनलप्रमुख कागदांची जुळवा-जुळव करण्यात व्यस्त आहेत.सध्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका ह्या संभाव्य सरपंच कोण असणार,हे कोणालाच माहीती नसता निवडणुका लढाव्यात कशा? व निवडणुकीनंतर आरक्षण म्हणजे ''''''''वरातीमागुन घोडे'''''''' असाच प्रकार असल्याची प्रतिक्रीया राजकीय पुढाऱ्यांनी व्यक्त केली आहे.