शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

ग्रामविकास व जिल्हाधिका-यांच्या आदेशाने इच्छूक सरपंच चांगलेच संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:43 IST

बिलोली - ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची लगीनघाई सुरु असतानाचा १५ डिसेंबर रोजी सरपंच आरक्षण रद्द करण्यात आल्याचे ग्रामविकास विभागाचे पञ सोशलमिडीयावर ...

बिलोली - ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची लगीनघाई सुरु असतानाचा १५ डिसेंबर रोजी सरपंच आरक्षण रद्द करण्यात आल्याचे ग्रामविकास विभागाचे पञ सोशलमिडीयावर धडकले तर १६ रोजी जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण कायम राहणार असल्याची माहीती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिल्याने सरपंचपदासाठी इच्छूक असणारे उमेदवार चांगलेच संभ्रमात पडले आहेत.

बिलोली पंचायत समिती सभागृहात प्रशासनाच्यावतीने गत १५ दिवसांअगोदर ७३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत झाली होती,त्यातच ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम सुरु झाल्याने इच्छूकांनी कागदपञांसह उमेदवारांची फिल्डींग लावण्यास सुरुवात केली होती परंतु ग्रामविकास खात्याने सरपंचपद आरक्षण रद्द केल्याने पॕनलप्रमुखांसह इच्छूकांना धक्काच बसला होता तर जिल्हाधिका-यांनी जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण कायम राहण्याचा फर्माण सोडल्याने सर्वञ चांगलीच धांदळ उडाली.त्यामुळे नेमके कोणाचे खरे? असा प्रश्न ग्रामीण भागात ऐकावयास येत आहे.ग्रामपंचायत निवडणुका ह्या अवघ्या २८ दिवसांवर येवुन ठेपल्या असुन आता राजकीय पक्षप्रमुख,पॕनवाप्रमुखांसह सर्वच इच्छूक उमेदवारांना देव पाण्यात ठेवुन निवडणुक लढवावी लागणार आहे.अगोदर कोरोना महामारीमुळे ग्रामपंचायत निवडणुका लांबल्या होत्या,त्यातच कसेबसे बिलोली तालुक्यातील ७३ ग्रामपंचायती पैकी प्रशासक लागु करण्यात आलेल्या ६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरु झाल्याने सेतु-सुविधा केंद्रावर पॕनलप्रमुख कागदांची जुळवा-जुळव करण्यात व्यस्त आहेत.सध्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका ह्या संभाव्य सरपंच कोण असणार,हे कोणालाच माहीती नसता निवडणुका लढाव्यात कशा? व निवडणुकीनंतर आरक्षण म्हणजे ''''''''वरातीमागुन घोडे'''''''' असाच प्रकार असल्याची प्रतिक्रीया राजकीय पुढाऱ्यांनी व्यक्त केली आहे.