शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

पीक कर्ज वेळेत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:12 IST

निसर्गाचा समतोल बिघडल्याने गेल्या चार वर्षांपासून सततची नापिकी व कर्जबाजारीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी ...

निसर्गाचा समतोल बिघडल्याने गेल्या चार वर्षांपासून सततची नापिकी व कर्जबाजारीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी महात्मा जोतिबा फुले योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत सर्वात मोठी कर्जमाफी देऊन राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलासा दिला होता. ऐन पेरणी काळात स्टेट बँक आँफ इंडिया मुक्रमाबादमधील सर्व कर्जमाफी झालेल्या १,४०० शेतकऱ्यांना व इतर १०१ सह पंधराशे शेतकऱ्यांना नव्याने वेळेत ९ करोड १५ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता.

आणखी ३५० शेतकऱ्यांचे पीककर्जाचे नवीन प्रस्ताव मुख्य ब्रँच नांदेड येथे प्रलंबित आहेत. मंजुरी येताच त्यांनासुद्धा तात्काळ पीककर्ज शाखेकडून वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शाखा प्रबंधक नवीन प्रजापती यांनी दिली आहे. कोरोना महामारीचे संकट असतानाही आपल्या जिवाची पर्वा न करता शाखेकडून वेळेत शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप कॅन उद्दिष्ट पूर्ण केले आहे. याकामी महेश नाईक, लोकेश कोकडे, विजय शाहू, अंकुश मंदे, उमाकांत जावळे, प्रकाश घंटेलवाड, राजू गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

श्वान आरोग्य शिबिर संपन्न

हदगाव : हदगाव येथील राष्ट्रमाता जिजाऊनगर येथे ६ डिसें. रोजी श्वान आरोग्य शिबिर पार पडले. यावेळी तामसा, हदगाव, उमरखेड, निवघा, हडसानी, अंबाळा व आजूबाजूच्या अनेक ठिकाणांहून श्वान शिबिरासाठी मालकाच्या वतीने आणण्यात आले होते. या श्वान आरोग्य शिबिरात एकूण ५० श्वानांचा सहभाग नोंदवला गेला. यावेळी येथील डॉ. लाड यांनी ‘अँटिरेबिज’ व ‘सेव्हन इन वन’ या लसीविषयी अधिक माहिती दिली. सर्व श्वानांना जंतुनाशक औषधी दर तीन महिन्यांनी देणे आवश्यक आहे; अन्यथा त्याच्या आरोग्याची वाढ होत नसल्याचे डॉ. लाड यांनी सांगितले. आरोग्य शिबिर सहभागात डॉ. लाड, डॉ. संतोष कांबळे, ड्रेसर शंकर व शिबिर यशस्वीतेसाठी सुमित महाजन, संदीप महाजन, श्याम लवांडे, नीलेश येमेवार आदी मान्यवरांनी सहकार्य केले.