शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:15 IST

तालुक्यातील मुदत संपलेल्या तब्बल ६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिघुल वाजताच पुर्व तयारीत असणा-या गाव पुढाऱ्यांनी घरोघर भेट देत असुन गल्ली-बोळात ...

तालुक्यातील मुदत संपलेल्या तब्बल ६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिघुल वाजताच पुर्व तयारीत असणा-या गाव पुढाऱ्यांनी घरोघर भेट देत असुन गल्ली-बोळात निवडणुकीच्या चर्चा मध्यराञीपर्यंत चांगल्याच रंगु लागल्या आहेत.राज्य निवडणुक आयोगाने मार्च ते डिसेंबर २०२० पर्यंत पंचवार्षिक कार्यकाळ संपुष्टात आलेल्या तालुक्यातील ६४ ग्राम पंचायतीचा निवडणुक कार्यक्रम नुकताच जाहीर केला असुन ग्रामपंचायतीची आचारसंहीता लागु करण्यात आली आहे.तर दुसरी निवडणुक कार्यक्रम जाहीर होताच ग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापली असुन गुडघ्याला बाशिंग बांधुन निवडणुक लढविणा-या इच्छूकांनी मोर्चेबांधणी, कागदपञांची जुळवा-जुवळ करण्यास सुरुवात केली. २३ डिसेंबरपासुन नामनिर्देशनपञ दाखल करणे सुरु होणार असल्याने तहसिलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी निवडणुक निर्णय व सहाय्यक अधिका-यांच्या बैठका घेऊन त्यांना माहीती व सुचना दिल्या आहेत.तहसिलच्या आंतर प्रांगणात उमेदवारांकरीता आसन व्यवस्था,जाळ्या,प्रतिबंधित क्षेञ आदींची बांधणी केली करुन घेतली आहे. निवडणुक प्रक्रीयेच्या यशस्वीतेसाठी निवडणुकीचे रघुनाथसिंग चौव्हाण, डॉ.ओमप्रकाश गोंड, अरशद शेख, साई कुडकेकर यांच्यासह महसुल, तहसिल प्रशासनाचे कर्मचारी सहकार्य करीत आहेत.