शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:15 IST

तालुक्यातील मुदत संपलेल्या तब्बल ६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिघुल वाजताच पुर्व तयारीत असणा-या गाव पुढाऱ्यांनी घरोघर भेट देत असुन गल्ली-बोळात ...

तालुक्यातील मुदत संपलेल्या तब्बल ६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिघुल वाजताच पुर्व तयारीत असणा-या गाव पुढाऱ्यांनी घरोघर भेट देत असुन गल्ली-बोळात निवडणुकीच्या चर्चा मध्यराञीपर्यंत चांगल्याच रंगु लागल्या आहेत.राज्य निवडणुक आयोगाने मार्च ते डिसेंबर २०२० पर्यंत पंचवार्षिक कार्यकाळ संपुष्टात आलेल्या तालुक्यातील ६४ ग्राम पंचायतीचा निवडणुक कार्यक्रम नुकताच जाहीर केला असुन ग्रामपंचायतीची आचारसंहीता लागु करण्यात आली आहे.तर दुसरी निवडणुक कार्यक्रम जाहीर होताच ग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापली असुन गुडघ्याला बाशिंग बांधुन निवडणुक लढविणा-या इच्छूकांनी मोर्चेबांधणी, कागदपञांची जुळवा-जुवळ करण्यास सुरुवात केली. २३ डिसेंबरपासुन नामनिर्देशनपञ दाखल करणे सुरु होणार असल्याने तहसिलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी निवडणुक निर्णय व सहाय्यक अधिका-यांच्या बैठका घेऊन त्यांना माहीती व सुचना दिल्या आहेत.तहसिलच्या आंतर प्रांगणात उमेदवारांकरीता आसन व्यवस्था,जाळ्या,प्रतिबंधित क्षेञ आदींची बांधणी केली करुन घेतली आहे. निवडणुक प्रक्रीयेच्या यशस्वीतेसाठी निवडणुकीचे रघुनाथसिंग चौव्हाण, डॉ.ओमप्रकाश गोंड, अरशद शेख, साई कुडकेकर यांच्यासह महसुल, तहसिल प्रशासनाचे कर्मचारी सहकार्य करीत आहेत.