शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

मुदखेड शहरात बिर्याणीतून ३०० जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 01:03 IST

येथील नई आबादी परिसरात एका लग्नसोहळ्यात बिर्याणी खाल्ल्याने ३०० जणांना विषबाधा झाली आहे. त्यातील १६ रूग्णांना अतिदक्षता म्हणून नांदेड येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुदखेड : येथील नई आबादी परिसरात एका लग्नसोहळ्यात बिर्याणी खाल्ल्याने ३०० जणांना विषबाधा झाली आहे. त्यातील १६ रूग्णांना अतिदक्षता म्हणून नांदेड येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.शहरातील नई आबादी परिसरात एका विवाह सोहळ्यात वºहाडी मंडळींनी बिर्याणी खाल्ली. त्यानंतर सायंकाळपर्यंत अनेकांना त्रास सुरू झाला. एक-एक स्थानिक शासकीय रूग्णालयात दाखल होवू लागले. या रूग्णांची संख्या ३०० वर गेली.त्यातील १६ गंभीर रूग्णांना नांदेडला उपचारासाठी पाठविण्यात आले. स्थानिक रूग्णालयात एवढ्या मोठ्या संख्येने दाखल झालेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध नव्हती. त्यामुळे रूग्णांचा त्रास अधिकच वाढला.रूग्णालयाचे अधीक्षक मनातकर हे चार दिवसांपासून रजेवर असल्याचे सांगण्यात आले. शहरातील खासगी रूग्णालय व लष्कराच्या सीआरपीएफ रूग्णालयात डॉक्टर सेवेसाठी उपलब्ध होते.सात रुग्णवाहका बोलावल्यामुदखेड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी एकाचवेळी रूग्ण दाखल झाल्याने एकच तारांबळ उडाली. दरम्यान, परिसरातून सात रूग्णवाहिकांना बोलविण्यात आले. तसेच केंद्रीय पोलीस कॉलेजच्या वाहनांची रुग्ण घेवून जाण्यासाठी मदत मिळाली.मुदखेड शहरातील नवी आबादी भागातील एका लग्नसमारंभात ‘मिठा’ व्यंजन खाल्ल्याने शेकडो जणांना विषबाधा झाली. दरम्यान, अनेकांना जुलाब, उलट्या होण्यास सुरूवात झाली होती.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाhospitalहॉस्पिटल